शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

केंद्रानं आरबीआयच्या कामात ढवळाढवळ करू नये, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 09:40 IST

भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयात गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्री मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी या प्रकारावर भाष्य केलंआरबीआयनं उपस्थित केलेल्या शंकाचं केंद्र सरकारनं निरसन करण्याची गरज आहे. सरकारनं राजकीय फायद्यासाठी कोणत्याही केंद्रीय बँकेच्या कारभारात ढवळाढवळ केलेलं आम्हाला चालणार नाही, असं  मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयात गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. या सर्व प्रकारानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्री मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी या प्रकारावर भाष्य केलं आहे. आरबीआयनं उपस्थित केलेल्या शंकाचं केंद्र सरकारनं निरसन करण्याची गरज आहे. तसेच सरकारनं राजकीय फायद्यासाठी कोणत्याही केंद्रीय बँकेच्या कारभारात ढवळाढवळ केलेलं आम्हाला चालणार नाही, असं  मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी स्पष्ट केलं आहे.भारत सरकार आणि आरबीआयमध्ये असलेल्या वादावर ते म्हणाले, आर्थिक स्थिरतेसाठी केंद्रीय बँकेला मोकळीक दिली पाहिजे किंवा एखाद्या स्वायत्त नियामक संस्थेकडे तिचं नियंत्रण दिलं पाहिजे. 1997मध्ये ब्रिटननं या दोन्ही बाबी वेगवेगळ्या केल्या होत्या. परंतु कालांतरानं त्या पुन्हा एक करण्यात आल्या. त्यामुळे मी यावर कोणाचीही बाजू घेऊ इच्छित नाही. पण आर्थिक स्थिरतेसाठी केंद्रीय बँकेनं वेळीच योग्य पावलं उचलली पाहिजेत. भारत सरकार आणि आरबीआयमध्ये आता एक प्रकारचा समझोता झाला आहे, असं मला वाटतं.वित्तीय स्थिरतेसाठी आरबीआयनं घेतलेली भूमिकाही योग्य आहे. त्यामुळे सरकारनंही त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये. केंद्रीय बँकेकडे देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांना स्वायत्त संस्थेसारखं काम करू दिलं पाहिजे, असं मॅरिस ओब्स्टफील्ड म्हणाले आहेत. 

टॅग्स :Urjit Patelउर्जित पटेलReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक