शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

‘आंबेडकरांचे नाव घेणार नसाल तर काश्मीरला जा’: शिवाजी कृष्णमूर्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 06:44 IST

तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुक आणि राज्यपाल आर. एन. रवी यांच्यात पेटलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत.

चेन्नई :तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुक आणि राज्यपाल आर. एन. रवी यांच्यात पेटलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. राज्यपाल आंबेडकरांचे नाव घेऊ शकत नसतील तर त्यांनी काश्मीरला जावे, जेणेकरून तेथे अतिरेक्यांकडून  त्यांचा खात्मा होईल, असे विधान एका द्रमुक कार्यकर्त्याने केले. यावरून पुन्हा रणकंदन माजले असून, राज भवन, भाजपने पोलिसांकडे  संबंधित कार्यकर्त्याविरुद्ध स्वतंत्र तक्रारी दिल्या आहेत.

तुम्ही राज्यघटनेच्या नावाने शपथ घेतली की नाही? ही घटना लिहिणारे माझे आजोबा आंबेडकर हे होते की नाही? जर तुम्ही त्यांचे नाव घेणार नसाल तर तुम्ही काश्मीरला जा. आम्ही स्वत: एक अतिरेकी तिकडे पाठवू व यांना गोळ्या घाला म्हणून  त्याला सांगू, असे द्रमुक कार्यकर्ते शिवाजी कृष्णमूर्ती म्हणाले. एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर द्रमुकचे नेतेही उपस्थित होते. दरम्यान, द्रमुकने कृष्णमूर्ती यांच्या या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केले आहे. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू