शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

माफी मागितल्यास वादावर पडदा; महामंत्री वैष्णवदास दिगंबर आखाडा बैठक : ११ सदस्य समिती स्थापना

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

पंचवटी : चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून वाद होऊन श्री महंतांचा अपमान केला आणि त्यातूनच बहिष्कृत केलेल्या तीन खालशांनी माफी मागितल्यास वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. आखाड्याच्या खालशात सुरू झालेले वाद मिटविण्यासाठी खालशातीलच अकरा सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती दिगंबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास यांनी दिली.

पंचवटी : चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून वाद होऊन श्री महंतांचा अपमान केला आणि त्यातूनच बहिष्कृत केलेल्या तीन खालशांनी माफी मागितल्यास वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. आखाड्याच्या खालशात सुरू झालेले वाद मिटविण्यासाठी खालशातीलच अकरा सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती दिगंबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास यांनी दिली.
तीन दिवसांपूर्वीच दिगंबर आखाड्याने महात्यागी कॅम्पच्या सीतारामदास डाकोरचे माधवाचार्य आणि तेराभाई त्यागी खालशाचे बृजमोहनदास या तिघा खालशांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. या विषयावर चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी दिगंबर आखाड्यात खालशांची बैठक झाली. महंत कृष्णदास महाराज, महंत रामकिशोरदासशास्त्री, महंत गंगादास, जगन्नाथ पुरी, महंत वैष्णवदास यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत खालशांचे वाद मिटविण्यासाठी ११ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीबरोबर बहिष्कृत खालशांचे महंत चर्चा करून काय निर्णय घ्यायचा प्रस्ताव ठेवतील तर समिती खालशांसमोर आखाड्याने मांडलेले प्रस्ताव मांडण्याचे काम करणार आहे.
दिगंबर आखाड्यात झालेल्या बैठकीत केवळ बहिष्कृत केलेल्या खालशांवरच चर्चा करण्यात आली. तर आखाडा परिषद अध्यक्ष पदावरच्या चर्चेस साधू-महंतांनी पूर्णविराम दिला. चतु:संप्रदायच्या ध्वजारोहण सोहळ्यात ध्वजा कोणत्या रंगाची फडकवायची यावरून वाद झाला होता व त्यातून बहिष्कृत केलेल्या खालशांच्या महंतांचा वाद मिटविण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीत समावेश केलेला नाही. विना मतलब वाद करण्यात अर्थ नाही, आम्ही स्नानासाठी आलो आहोत असे म्हणून वाद मिटविण्यास सुरुवात झाली आहे. निर्वाणी, निमार्ेही आखाड्याशी काही घेणे नाही, असेही बैठकीला उपस्थित असलेल्या साधू-महंतांनी सांगितले. (वार्ताहर)
बॉक्स
परंपरेनुसार चतु:संप्रदाय ध्वज लाल
ज्या चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून वाद झाला तो ध्वज लाल रंगाचाच असल्याची कबुली जगन्नाथपुरीचे महंत गंगादास महाराज यांनी दिली आहे. केवळ काही साधू-महंतांनी भ्रम निर्माण केला आहे. बैठकीत योग्य ती चर्चा झाली असून त्यातूनच लवकर तोडगा निघण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.