शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चालवत असाल, तर आत्ताच व्हा सावध! देशभरात ४.६१ लाख अपघातात १.६८ लाख मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 05:53 IST

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून माहिती उघड

रिसर्च  स्टाेरी - लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : रस्ते अपघात टाळण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही देशभरात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. वर्ष २०२२ मध्ये देशभरात एकूण ४,६१,३१२ अपघात झाले असून, त्यामध्ये १,६८,४९१ जणांचा मृत्यू तर ४,४३,३६६ लोक गंभीर जखमी झाले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

अपघात कसे झाले?

  • मागून धडक         २१.४%
  • समोरासमोर धडक         १६.९% 
  • हिट अँड रन         १४.६%
  • बाजूने धडक         १५.४%
  • इतर         १६.५%
  • रस्त्यातून खाली उतरणे         ४.५% 
  • वाहन उलटणे         ४.४%
  • झाडाला धडक         ३.३%
  • उभ्या वाहनांना धडक        ३.१%

     वर्ष         अपघात          वाढ              मृत्यू          जखमी

  • २०१८     ४,७०,४०३     ०.२ टक्के     १,५७,५९३    ४,६४,७१५
  • २०१९     ४,५६,९५९     -२.९ टक्के     १,५८,९८४     ४,४९,३६०
  • २०२०     ३,७२,१८१     -१८.६ टक्के     १,३८,३८३     ३,४६,७४७
  • २०२१     ४,१२,४३२     १०.८ टक्के     १,५३,९९७२    ३,८४,४४८
  • २०२२     ४,६१,३१२    ११.९ टक्के     १,६८,४९१     ४,४३,३६६

अपघातांची संख्या

  • तामिळनाडू    ६४,१०५
  • मध्यप्रदेश    ५४,४३२
  • केरळ    ४३,९१०
  • उत्तर प्रदेश    ४१,७४६
  • कर्नाटक    ३९,७६२
  • महाराष्ट्र    ३३,३८३

काळजी घ्या

  1. रेड लाईट सिग्नल असताना वाहन थांबवा. पादचारी मार्गाचा वापर करा, सीटबेल्टचा नेहमी वापर करा.
  2. वाहन चालवताना मोबाइल वापरणे टाळा, हेल्मेट वापरा.
  3. मद्यपान करून वाहन चालवू नका, ओव्हरस्पीड टाळा.
टॅग्स :AccidentअपघातDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह