शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सत्तेवर आल्यास आरक्षण व्यवस्था मजबूत करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 04:59 IST

मोदी; विरोधक भीती निर्माण करीत आहेत

भागलपूर : मी पुन्हा सत्तेत आल्यास आपली भ्रष्टाचाराची दुकाने आणि घराणेशाहीचे राजकारण, संरक्षण व्यवहारांतील भ्रष्टाचार हे सारे कायमचे बंद पडेल, अशी भीती काँग्रेस प्रणीत विरोधकांच्या महाभेसळ आघाडीला वाटत आहे. त्यामुळेच ते भाजप व माझ्याविषयी देशात भीती पसरवत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.

बिहारमधील भागलपूरच्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी म्हणाले की, सैन्यदलांना असलेले विशेष अधिकार काढून घ्यावेत असे विरोधकांना वाटते. याउलट दहशतवादी व नक्षलवाद्यांचा मुकाबल्यासाठी सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे, असे एनडीए सरकारचे मत आहे. जर नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर शेवटचीच निवडणूक ठरेल. सर्व घटनात्मक संस्थांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल तसेच सध्याचे आरक्षण बंद होईल, अशी भीती विरोधक जनतेला दाखवित आहेत. मात्र तसे काहीही होणार नाही. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लागू केलेली आरक्षणाची व्यवस्था आणखी मजबूत व्हावी यासाठीच या चौकीदाराचे प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)प्रश्न चिघळवत ठेवले : आसाममधील जाहीर सभेत मोदी म्हणाले की, पाकवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागून काँग्रेसने देशाच्या सुरक्षेशीच तडजोड केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष देशात घोटाळे करीत आला आहे.त्या पक्षातील एक परिवार भ्रष्टाचारात आकंठ बुडाला असून त्यातील सदस्य जामिनावर आहेत. तरीही तेच माझ्यावर चौकीदार चोर असल्याचा आरोप करीत आहेत.काँग्रेसचा आक्षेपआसाममध्ये मतदान असताना पंतप्रधान मोदी यांनी राज्यात प्रचाराला येणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आक्षेप माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी घेतला आहे. मोदी हे उद्याही प्रचार करू शकत होते, असेही गोगोई म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी