शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेवर आल्यास आरक्षण व्यवस्था मजबूत करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 04:59 IST

मोदी; विरोधक भीती निर्माण करीत आहेत

भागलपूर : मी पुन्हा सत्तेत आल्यास आपली भ्रष्टाचाराची दुकाने आणि घराणेशाहीचे राजकारण, संरक्षण व्यवहारांतील भ्रष्टाचार हे सारे कायमचे बंद पडेल, अशी भीती काँग्रेस प्रणीत विरोधकांच्या महाभेसळ आघाडीला वाटत आहे. त्यामुळेच ते भाजप व माझ्याविषयी देशात भीती पसरवत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.

बिहारमधील भागलपूरच्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी म्हणाले की, सैन्यदलांना असलेले विशेष अधिकार काढून घ्यावेत असे विरोधकांना वाटते. याउलट दहशतवादी व नक्षलवाद्यांचा मुकाबल्यासाठी सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे, असे एनडीए सरकारचे मत आहे. जर नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर शेवटचीच निवडणूक ठरेल. सर्व घटनात्मक संस्थांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल तसेच सध्याचे आरक्षण बंद होईल, अशी भीती विरोधक जनतेला दाखवित आहेत. मात्र तसे काहीही होणार नाही. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लागू केलेली आरक्षणाची व्यवस्था आणखी मजबूत व्हावी यासाठीच या चौकीदाराचे प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)प्रश्न चिघळवत ठेवले : आसाममधील जाहीर सभेत मोदी म्हणाले की, पाकवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागून काँग्रेसने देशाच्या सुरक्षेशीच तडजोड केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष देशात घोटाळे करीत आला आहे.त्या पक्षातील एक परिवार भ्रष्टाचारात आकंठ बुडाला असून त्यातील सदस्य जामिनावर आहेत. तरीही तेच माझ्यावर चौकीदार चोर असल्याचा आरोप करीत आहेत.काँग्रेसचा आक्षेपआसाममध्ये मतदान असताना पंतप्रधान मोदी यांनी राज्यात प्रचाराला येणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आक्षेप माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी घेतला आहे. मोदी हे उद्याही प्रचार करू शकत होते, असेही गोगोई म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी