शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

सत्तेवर आल्यास आरक्षण व्यवस्था मजबूत करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 04:59 IST

मोदी; विरोधक भीती निर्माण करीत आहेत

भागलपूर : मी पुन्हा सत्तेत आल्यास आपली भ्रष्टाचाराची दुकाने आणि घराणेशाहीचे राजकारण, संरक्षण व्यवहारांतील भ्रष्टाचार हे सारे कायमचे बंद पडेल, अशी भीती काँग्रेस प्रणीत विरोधकांच्या महाभेसळ आघाडीला वाटत आहे. त्यामुळेच ते भाजप व माझ्याविषयी देशात भीती पसरवत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.

बिहारमधील भागलपूरच्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी म्हणाले की, सैन्यदलांना असलेले विशेष अधिकार काढून घ्यावेत असे विरोधकांना वाटते. याउलट दहशतवादी व नक्षलवाद्यांचा मुकाबल्यासाठी सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे, असे एनडीए सरकारचे मत आहे. जर नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर शेवटचीच निवडणूक ठरेल. सर्व घटनात्मक संस्थांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल तसेच सध्याचे आरक्षण बंद होईल, अशी भीती विरोधक जनतेला दाखवित आहेत. मात्र तसे काहीही होणार नाही. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लागू केलेली आरक्षणाची व्यवस्था आणखी मजबूत व्हावी यासाठीच या चौकीदाराचे प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)प्रश्न चिघळवत ठेवले : आसाममधील जाहीर सभेत मोदी म्हणाले की, पाकवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागून काँग्रेसने देशाच्या सुरक्षेशीच तडजोड केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष देशात घोटाळे करीत आला आहे.त्या पक्षातील एक परिवार भ्रष्टाचारात आकंठ बुडाला असून त्यातील सदस्य जामिनावर आहेत. तरीही तेच माझ्यावर चौकीदार चोर असल्याचा आरोप करीत आहेत.काँग्रेसचा आक्षेपआसाममध्ये मतदान असताना पंतप्रधान मोदी यांनी राज्यात प्रचाराला येणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आक्षेप माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी घेतला आहे. मोदी हे उद्याही प्रचार करू शकत होते, असेही गोगोई म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी