शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 10:26 IST

मणिपूरमधील जिरीबाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आज माहिती दिली.

गेल्या काही दिवसापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे.  आता जिरीबाम जिल्ह्यात हिंसाचार झाला असून त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. या हल्ल्यावेळी वेळीच केंद्रीय राखीव पोलीस दलाने  हस्तक्षेप करून अनेकांचा जीव वाचवला आहे.

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनीही या घटनेवर वक्तव्य केले आहे. बिरेन सिंह म्हणाले की, '१० कुकी दहशतवाद्यांनी जिरीबाममधील बोरोबेकरा येथे एका मदत छावणीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तिथे ११५ अंतर्गत विस्थापित लोक राहत होते, पण त्यांचे हल्लाचे नियोजन सीआरपीएफने हाणून पाडली.

‘कसाबलादेखील नि:पक्ष सुनावणी मिळाली’, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

आसामच्या आंतरराज्य सीमेवर असलेल्या बोरोबेकरा गावात ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय दलांसोबत झालेल्या गोळीबारात सर्व १० दहशतवादी ठार झाल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेत सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.

बिरेन सिंह म्हणाले की, जर सीआरपीएफ तैनात केले नसते तर अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असता. कुकी दहशतवादी रॉकेट लाँचर, एके 47 आणि अनेक अत्याधुनिक शस्त्रे घेऊन आले होते. त्यांनी पोलीस छावणीवर हल्ला या हल्ल्यात दोन जण जागीच ठार झाले.

हल्लेखोर बोरोबेकरा रिलीफ कॅम्पमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, तिथे ११५ मैतेई नागरिक राहत होते. मात्र सीआरपीएफने वेळीच हस्तक्षेप केल्याने जीव वाचला. सीएम बिरेन सिंह म्हणाले की, आठ निष्पाप लोकांचा बळी जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. या हल्ल्यात दोन ठार झाले आणि तीन लहान मुलांसह सहा जणांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.

दुसरीकडे, मणिपूरच्या दहा कुकी आमदारांनी लुटलेली शस्त्रे परत मिळवण्यासाठी संपूर्ण राज्यात AFSPA लागू करण्याची मागणी केली आहे. या आमदारांमध्ये राज्यातील सत्ताधारी भाजप आघाडीच्या सात आमदारांचाही समावेश आहे.

दरम्यान, राज्याच्या काही भागात पुन्हा AFSFA लागू करण्याच्या मागणीसाठी इंफाळ खोऱ्यात निदर्शने करण्यात आली. तर राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त जिरीबामसह सहा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा पुन्हा लागू करण्यात आला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार