शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

एखादं युद्ध झाले तर भारत जिंकेल : राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 14:36 IST

पाकव्याप्त काश्मीरला परत घेण्याचे समर्थन करताना ते म्हणाले की, पीओके भारताचा भाग असून, तो भारतातच राहील, असेही ते म्हणाले.

जम्मू : आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणारा कोणीही असूद्या, भारत चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रविवारी येथे म्हणाले. जर एखादे युद्ध झाले तर भारत विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पाकव्याप्त काश्मीरला परत घेण्याचे समर्थन करताना ते म्हणाले की, पीओके भारताचा भाग असून, तो भारतातच राहील, असेही ते म्हणाले. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. जर एखाद्या विदेशी शक्तीने आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले आणि युद्ध झाले तर आम्ही विजयी होऊ. भारताने १९४७ नंतरच्या सर्व युद्धांत पाकिस्तानला हरविले. दोन दशकांहून अधिक काळापासून हजारो आघातांनी भारताला रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न त्याने केला. दरवेळी आमच्या शूर सैनिकांनी भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही, हे दाखवून दिले.

तिन्ही संरक्षण दलांची संयुक्त थिएटर कमांड लष्करी दलांतील समन्वय वाढविण्यासाठी तिन्ही संरक्षण दलांची संयुक्त थिएटर कमांड स्थापन करण्याची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी येथे केली. लष्करी उपकरणांचा जगातील सर्वांत मोठा आयातदार असलेला भारत आता वेगाने त्याचा निर्यातदार बनतोय, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवान