शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'हिंदूंच्या घरात दोन मुले असतील तर एकाला रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा', धीरेंद्र शास्त्रींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:05 IST

बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत.

बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. एकीकडे धीरेंद्र शास्त्री भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे विरोधक त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान, धीरेंद्र यांचे एक विधान चर्चेत आले आहे. हिंदूंच्या घरात दोन मुले असतील तर एका मुलाला रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा. जर चार मुले असतील तर दोन मुलांना रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा, असं विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केलं आहे. 

रामलीला मैदानावरील एका कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, मी काही फर्माइश केली की गाणाऱ्यातला व्यक्ती नाही. लोकांनी किती वेळा आव्हान दिलं. आम्ही प्रत्येक वेळी उत्तर दिलं. अशा प्रकारचं आव्हान देऊन मुलांनी स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याचा नवा मार्ग शोधला आहे. पंडित प्रकाश टाटा यांनी नुकतेच बाबांना एक कोटी रुपयांचं आव्हान दिलं होतं, त्याबाबत धीरेंद्र शास्त्री बोलत होते. 

रामलीला मैदानावरील कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात हजारो लोक सहभागी झाले होते. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदू राष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. परिस्थिती कशीही असो, सर्व हिंदूंनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असेही धीरेंद्र म्हणाले. या कार्यक्रमाला संत-महात्मा आणि बाबांचे समर्थक मोठ्या संख्येने आले होते.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोपजादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव श्याम मानव यांनी जेव्हापासून धीरेंद्र कृष्ण यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे, तेव्हापासून बाबा खूप चर्चेत आहेत. बाबा ढोंग निर्माण करत असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला होता. ते केवळ अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत आहे. त्यांच्याकडे कोणतेही सिद्धी नाही. मात्र, श्याम मानव यांच्या या आरोपांनंतर अनेक हिंदू संघटना बाबांच्या समर्थनार्थ पुढे आल्या.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम