शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

रेल्वेला लेटमार्क लागला तर अधिकाऱ्यांच्या बढतीलाही लेटमार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:10 IST

रेल्वे उशिरा धावण्यामुळे त्रासलेल्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. यापुढे रेल्वेगाड्या वेळेवर धावतील. तसे झाले नाही तर त्याची किमत संबंधित अधिका-याला मोजावी लागेल व ते मोल असेल त्या अधिका-याच्या बढतीला विलंब.

नवी दिल्ली : रेल्वे उशिरा धावण्यामुळे त्रासलेल्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. यापुढे रेल्वेगाड्या वेळेवर धावतील. तसे झाले नाही तर त्याची किमत संबंधित अधिका-याला मोजावी लागेल व ते मोल असेल त्या अधिका-याच्या बढतीला विलंब.रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या विभागीय प्रमुखांना यापुढे रेल्वे उशिरा धावल्यास त्यांचे मूल्यमापन त्या प्रमाणात लांबणीवर टाकले जाईल, असे सांगितले. गोयल यांनी अधिकाºयांना वक्तशीरपणे काम करण्यास महिनाभराची मुदत दिली आहे. गेल्या आठवड्यात अंतर्गत बैठकीत गोयल यांनी विभागीय महाव्यवस्थापकांना खडसावले व म्हटले की, रेल्वेगाड्यांच्या उशिरासाठी तुम्ही देखभालीची कारणे पुढे करू शकत नाहीत, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.- उत्तर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना गोयल यांच्या संतापाला तोंड द्यावे लागले. या विभागात २९ मेपर्यंत ४९.५९ टक्के एवढीच कार्यक्षमता नोंदवली गेली. गेल्या वर्षी या कालावधीतील कार्यक्षमतेच्या तुलनेत यावेळी ३२.७४ टक्के घट झाली.- गोयल यांच्या भडिमाराला अधिकाºयाला तोंडद्यावे लागले तरी मंत्र्यांना हा विलंब मोठ्या प्रमाणावर रेल्वेमार्गांच्या नूतनीकरणामुळे झाल्याचे व त्याचा फटका अधिकाºयाला बसला असल्याचेमाहीत होते.- रेल्वेगाड्या वेळेवर धावण्याचे आकडे अपेक्षेपेक्षा फारच कमी होते. विभाग त्यांची अकार्यक्षमता लपवण्यासाठी देखभालीची कारणे पुढे करतात हे स्पष्टआहे, असे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत गोयल यांनी प्रत्येक विभागीय प्रमुखाला व्यक्तिश: बोलावून घेतले व अत्यंत कमी गाड्या वेळेवर का धावल्या याचे स्पष्टीकरण मागितले.

टॅग्स :railwayरेल्वे