शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिवंत राहिलो, तर कॉलेज शिक्षणही पूर्ण करेन; झारखंडचे शिक्षणमंत्री महतो यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 05:35 IST

शैक्षणिक अर्हतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी महतो यांनी २०२० मध्ये इंटर महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे.

रांची : झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो हे दहावी पास असून त्यांच्या शिक्षणाबाबत सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते. यावर आता शिक्षणमंत्र्यांनीच भाष्य केले आहे. ते म्हणाले की, जिवंत राहिलो तर कॉलेजचे शिक्षणही लवकरच पूर्ण करेन. 

शैक्षणिक अर्हतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी महतो यांनी २०२० मध्ये इंटर महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे. शिक्षणासाठी वयाची अट असत नाही, असेही त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ज्या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आहे त्याची स्थापना त्यांनीच केलेली आहे. 

सप्टेंबर २०२० मध्ये त्यांना कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांना रांची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २० दिवसांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना चेन्नई येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये विमानाने दाखल करण्यात आले होते. तेथे फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. जगरनाथ महतो हे एक महिन्यापूर्वीच रांची येथे आले आहेत. त्यांनी सांगितले की, प्रकृती बिघडल्याने वर्ष वाया गेले. पण, जिवंत राहिलो तर पुढील वर्षी शिक्षण पूर्ण करेन. 

टॅग्स :Jharkhandझारखंड