शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

भारीच! अपयश आलं पण खचली नाही; 12वी नापास झालेली 'ती' IAS अधिकारी; प्रेरणादायी प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 15:43 IST

IAS officer Anju Sharma: IAS अधिकारी अंजू शर्मा या बारावीमध्ये काही विषयात नापास झाल्या होत्या.

UPSC परीक्षा उत्तीर्ण करणं हे सोपं नाही कारण ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत आणि संयम लागतो. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. IAS अधिकारी अंजू शर्मा या बारावीमध्ये काही विषयात नापास झाल्या होत्या. पण आता वयाच्या 22 व्या वर्षी UPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि यश मिळवले. अंजू यांनी अपयशाचे यशात रूपांतर केले.

अंजू शर्मा 12वीच्या इकोनॉमिक्स पेपरमध्ये नापास झाल्या होत्या आणि 10वीमध्ये प्री-बोर्ड केमिस्ट्रीमध्येही नापास झाल्या होत्या. मात्र, इतर विषयांत त्या डिस्टिंक्शनने पास झाल्या. यशासाठी कायम तयार राहा असं त्यांनी म्हटलं आहे. त्याच्या आयुष्यातील दोन घटनांनीच त्याचे भविष्य घडवले, असं त्या म्हणतात. अंजू यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "माझ्या प्री-बोर्ड दरम्यान, माझ्याकडे अनेक चॅप्टर कव्हर करायचे होते आणि रात्रीच्या जेवणानंतर मी घाबरू लागले कारण मी तयार नव्हते आणि मला माहीत होते की मी अयशस्वी होणार आहे."

"माझ्या आजूबाजूचे प्रत्येक जण 10वी इयत्तेतील कामगिरी किती महत्त्वाची आहे यावर जोर देत होते. या कठीण काळात त्याच्या आईने समजून घेतले आणि प्रोत्साहन दिले. शेवटच्या क्षणी अभ्यासावर अवलंबून राहू नये हा धडाही शिकविला. त्यामुळे त्याने अगदी सुरुवातीपासूनच कॉलेजच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली आणि कॉलेजमध्ये गोल्ड मेडलिस्ट होण्यास मदत झाली. जयपूरमधून बीएससी आणि एमबीए पूर्ण केले."

अंजू शर्मा यांनी या स्ट्रेटर्जीमुळे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत झाली. त्यांनी आपला अभ्यासक्रम आधीच पूर्ण केला आणि आयएएस टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले. अंजूने 1991 मध्ये राजकोटच्या असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"