शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

राजकीय जीवन समाप्त झाले तरीही मी खोटे बोलणार नाही - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 04:55 IST

चीनच्या मुद्यावर पुन्हा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : माझे राजकीय जीवन समाप्त झाले तरीही चालेल; पण चीनच्या मुद्यावर मी खोटे बोलणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मी खरेच बोलणार आणि चीनबाबतची वस्तुस्थिती देशासमोर मांडत राहणार. त्याचे काय परिणाम होतील, याची मला चिंता नाही, असेही ते म्हणाले.राहुल गांधी म्हणाले की, चिनी सैनिक आमच्या भागात घुसले आहेत हे वास्तव आहे. ही बाब मला अस्वस्थ करते. मी जेव्हा याबाबत बोलतो तेव्हा माझ्यावर हल्ला केला जातो. देशाला कमजोर करत असल्याचा आरोप केला जातो आणि मी गप्प बसावे अशी अपेक्षा केली जाते. मी असे सांगावे की, चिनी सैन्य देशाच्या सीमेत घुसलेच नाही. म्हणजे, सरकारची अशी इच्छा आहे की, मीसुद्धा देशातील लोकांना खोटे बोलू; पण मी असे कधीही करणार नाही.‘ते’ सातत्याने खोटे बोलत आहेतराहुल गांधी यांनी मोदी यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. ते म्हणाले की, चीनचे सैन्य भारतीय हद्दीत घुसले आहे आणि ते सातत्याने खोटे बोलत आहेत. मात्र, वस्तुस्थिती ही आहे की, मी सैन्य अधिकारी, सॅटेलाईट छायाचित्रे आणि तमाम अधिकाऱ्यांशी बोलून याची माहिती घेतली की, खरोखरच चिनी सैन्य भारतीय सीमेच्या आत घुसले आहे काय, जेव्हा याची खात्री पटली तेव्हाच मी या माहितीच्या आधारे सवाल उपस्थित केले.च्खोटे बोलून लोक भलेही राष्ट्रवादी असल्याचा प्रचार करत असतील; पण खोटे बोलणारे राष्ट्रवादी असू शकत नाहीत ना देशभक्त.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीindia china faceoffभारत-चीन तणावNarendra Modiनरेंद्र मोदी