शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मी भय, विद्वेष पसरवतो, ओळखा पाहू मी कोण?- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:41 IST

झारखंडमध्ये स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केलेल्या मारहाणीनंतर भाजपला धारेवर धरण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक अनोखा उपाय शोधला.

नवी दिल्ली : झारखंडमध्ये स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केलेल्या मारहाणीनंतर भाजपला धारेवर धरण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक अनोखा उपाय शोधला. ओळखा पाहू मी कोण?च्या धर्तीवर ‘मी भय व विद्वेष पसरवतो. ओळखा पाहू मी कोण? हा उपरोधिक सवाल राहुल गांधी यांनी बुधवारी टिष्ट्वटद्वारे विचारला.‘मी सर्वात बलवान आहे. सामर्थ्य व सत्ता माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. सत्ता टिकविण्यासाठी मी विद्वेष व भीतीचा वापर करतो. मी दुर्बलांना नष्ट करतो. समोरचे माझ्याकरिता किती उपयोगाचे आहेत हे जोखूनच त्यांना त्याप्रमाणे मी वागवतो. ओळखा पाहू मी कोण?' असा सवाल विचारून राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे.स्वामी अग्निवेश यांना झालेल्या मारहाणीची बातमीही त्यांनी आपल्या टिष्ट्वटला जोडली आहे.>भाजपचे गुंड आता साधुसंतांनाही मारहाण करु लागले - तेजस्वी यादवमुसलमान, दलित, आदिवासी यांना मारहाण करणारे भाजपचे गुंड आता ७८ वर्षे वयाच्या आर्य समाजाच्या स्वामी अग्निवेश यांनाही चोप देऊ लागले आहेत. धर्माच्या आडून भाजप घाणेरडे राजकारण खेळत आहे.विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल भाजप कार्यकर्त्यांच्या मनात द्वेषाची भावना आहे अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एका टिष्ट्वटद्वारे केली आहे. लोकशाही व देशाला हे लोक कुुठे घेऊन जाणार आहेत अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.राहुल गांधीच्या टिष्ट्वटला उत्तर देणाऱ्यांपैकी काहींनी भाजपावर तोंडसुख घेतले, तर काहींनी राहुल व काँग्रेसवरच कडक टीका केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी