शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

लाेकसभा लवकर होणार हे मी ८ महिन्यांपासून सांगतोय, ममतांच्या बोलण्याला नितीशकुमारांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 07:40 IST

बिहारमध्ये सुरू असलेल्या जात गणनेबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नवे प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.

- एस. पी. सिन्हा 

पाटणा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुका लवकर होण्याची शंका व्यक्त केली होती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही त्यांचे विधान उचलून धरत मागील ७-८ महिन्यांपासून आपणही तेच सांगत होतो, असे म्हटले आहे. 

जदयूचे सर्वोच्च नेते नितीश कुमार यांनी अलीकडेच दावा केला होता की, विरोधी आघाडी ‘इंडिया’मध्ये आणखी पक्ष सामील होऊ शकतात. तथापि, त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही. परंतु ते म्हणाले की “भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न आहे”.

बिहारमध्ये सुरू असलेल्या जात गणनेबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नवे प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. याबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी नालंदा येथे सांगितले की, आम्ही राज्याच्या हितासाठीच काम करत आहोत, नाही का? त्याचे मूल्यमापन करण्यात अर्थ आहे. आम्ही चांगले काम करत आहोत, त्यामुळे अनेकांचा आक्षेप आहे. आम्ही काय मोठे काम करणार आहोत हे सर्वांनाच माहीत आहे, असे ते म्हणाले. 

मला पदाची इच्छा नाही - नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आपल्याला कोणत्याही पदाची इच्छा नसल्याचा पुनरुच्चार केला. - दुसरीकडे, लोकसभेच्या निवडणुका वेळेआधी घेण्याच्या शक्यतेवर म्हणाले की, ते गेल्या ७-८ महिन्यांपासून म्हणत आहेत की निवडणुका कधीही होऊ शकतात. - त्यामुळेच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून आता त्याची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार