शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

Mamata Banerjee : "मी भाजपाला 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देते"; ममता बॅनर्जी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 16:27 IST

Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी यांनी भाजपा लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. तसेच 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देखील दिलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. तसेच 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देखील दिलं आहे. या राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू होऊ देणार नाही, असंही ममता यांनी म्हटलं आहे. त्यांनी लोकांना सावध केलं की, CAA साठी अर्ज करणारा विदेशी होईल. यासाठी लोकांनी अर्ज करू नयेत, अशी विनंती केली आहे.

तृणमूल काँग्रेस (TMC) सुप्रीमो म्हणाल्या, "भाजपा म्हणतेय '400 पार ', मी त्यांना आधी 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देते. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागा येणार असल्याचं सांगितलं, मात्र त्यांना 77 वरच थांबावं लागलं." या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दुखापतीनंतर त्यांनी आता रॅलीला संबोधित केलं. 

"सीएए हे नागरिकांना विदेशी बनवण्याचं जाळं आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्ये सीएए लागू करू देणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपासोबत हातमिळवणी" केल्याबद्दल ममतांनी इंडिया आघाडीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

"पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी नाही. माकपा आणि काँग्रेस भाजपासाठी काम करत आहेत" असं ममता बॅनर्जी यांनी कृष्णानगर येथे टीएमसी उमेदवार महुआ मोईत्रा यांच्या समर्थनार्थ एका निवडणूक रॅलीत म्हटलं आहे. तसेच "आमच्या खासदार महुआ मोईत्रा यांची बदनामी करण्यात आली" असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा