शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

'मी दोघांचीही पत्नी! राहणार त्याच्याच सोबत, ज्याच्या सोबत...', पाकमधून परतलेल्या अंजूची 'दिल की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 18:04 IST

नसरुल्लाह संदर्भात बोलताना अंजू म्हणाली, त्यांनी मला एक्सेप्ट केले आहे. तर माझ्या मुलांचाही स्वीकार केला आहे.

सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीनंतर, पाकिस्तानातील प्रियकर नसरुल्लाह सोबत लग्न करून फातिमा झालेली अंजू आता भारतात परतली आहे. ती येथे आल्यापासून तिच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की, ती पाकिस्तानची गुप्तहेर तर बनून आली नाही ना? आता ती तिच्या पहिल्या पतीसोबत आणि मुलांसोबत राहणार, की पुन्हा तिच्या पाकिस्तानातील पतीकडे परत जाणार? आदी...

इंडिया टुडेसोबत बोलताना अंजूने अनेक प्रश्नांवर मोकळेपणानं उत्तरं दिली आहेत. या मुलाखतीत अंजूने म्हटले आहे की, ती सध्या तिच्या मुलांसोबत राहत आहे. याच वेळी तिने तिच्या पहिल्या पतीसोबत अर्थात अरविंद कुमारसोबत राहत नसल्याचे स्पष्ट केले. तिचा पहिला पती अरविंद भिवाडी येथे असून ती मुलांसह दिल्ली जवळ राहत आहे.

'मी दोघांचीही पत्नी...' -फातिमा झालेल्या अंजूने एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे की, "मी दोघांचीही पत्नी आहे आणि राहणार त्याच्याच सोबत ज्याच्या सोबत मनापासून लग्न केले आहे. सध्या कायदेशीरपणे मी अरविंदचीही पत्नी आहे आणि तिकडे निकाह केला आहे. त्यामुळे त्यांचीही पत्नी आहे. तसेच मी घटस्फोटासाठी अद्याप कसल्याही प्रकारचा अर्ज केलेला नाही. पुढे मुलांच्या भविष्याचा विचार करून निर्णय घेतला जाईल."

'...तर नसरुल्लाह भारतात येईल' -नसरुल्लाह संदर्भात बोलताना अंजू म्हणाली, त्यांनी मला एक्सेप्ट केले आहे. तर माझ्या मुलांचाही स्वीकार केला आहे. जर मुलं पाकिस्तानात जाण्यासाठी तयार झाले तर, त्यांना तेथे घेऊन जाईल. मात्र, जर ते तयार झाले नाही, तर नसरुल्लाह भारतात येईल. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तानIndiaभारत