शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 21:32 IST

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीवर मोठे विधान केले. 'हम दो हमारे दो' असे धोरण नसून 'हम दो हमारे तीन' असे असावे असे भागवत म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्ली येथे आयोजित 'संघ यात्रेची १०० वर्षे: नवे क्षितिज' या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी, संघ प्रमुख मोहन भागवत यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी लोकसंख्या धोरणाबद्दलही भाष्य केले.  'हम दो हमारे तीन' हे धोरणे असली पाहिजे, असे विधान संघ प्रमुख मोहन भागवत यांनी केले.

मोहन भागवत म्हणाले, 'ज्यांचा जन्मदर ३ पेक्षा कमी आहे ते हळूहळू नामशेष होतात, असं जगातील सर्व धर्मग्रंथांमध्ये म्हटले आहे. डॉक्टर मला सांगतात की लग्नाला जास्त उशीर न केल्याने आणि ३ मुले झाल्याने पालक आणि मुलांचे आरोग्य चांगले राहते. भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात ३ मुले असावीत याची खात्री करावी, असेही भागवत म्हणाले.

'डॉक्टर म्हणतात की तीन मुले असल्याने पालक निरोगी राहतात. मुले आपापसात अहंकाराचे व्यवस्थापन शिकतात आणि भांडणे होत नाहीत, असेही ते म्हणाले.

प्रत्येकाने विचार केला पाहिजे- मोहन भागवत

मोहन भागवत म्हणाले,'देशाची सरासरी २.१ आहे, गणितात असे घडते, परंतु मानवांमध्ये २.१ म्हणजे तीन. भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात तीन मुले असण्याचा विचार करावा. पण तीन मुलांचा खर्चही करावा लागेल, अशा परिस्थितीत तीनपेक्षा जास्त मुले होऊ नयेत, हे सर्वांनी स्वीकारले पाहिजे.

सर्वांचा जन्मदर कमी होत आहे. हिंदूंचा जन्मदर आधीच कमी होता, आता तो आणखी कमी होत आहे. नवीन पिढीने तीनपेक्षा कमी मुले होऊ नयेत यासाठी तयार असले पाहिजे, असेही मोहन भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ