शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

भारत, पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:27 IST

काश्मीर प्रश्न, तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली : भारतपाकिस्तानने त्यांच्याकडे किती अण्वस्त्रे आहेत, याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण सोमवारी केली. दोन्ही देशांनी परस्परांवर अण्वस्त्र हल्ला करू नये, असा करार करण्यात आला होता. त्यामुळे १९९२ पासून दोन्ही देश ही माहिती एकमेकांना देत आहेत. 

काश्मीर प्रश्न, तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारतपाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तरी देखील आपल्याकडील अण्वस्त्रांची माहिती देण्याची कार्यवाही दोन्ही देशांनी थांबविलेली नाही. आतापर्यंत सलग ३३ वेळा अण्वस्त्रांची यादी दोन्ही देशांनी परस्परांना दिली आहे.

मच्छीमार, नागरिकांची तुरुंगातून मुक्तता करा : भारताची मागणीपाकिस्तानच्या कैदेत असलेल्या व शिक्षेचा कालावधी संपलेल्या १८४ भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या १२ भारतीय नागरिकांशी भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी संपर्क प्रस्थापित व्हायला हवा, असेही भारताने म्हटले आहे. सागरी हद्द ओलांडल्यामुळे दोन्ही देश परस्परांच्या मच्छीमारांना अटक करतात. दरवर्षी १ जानेवारी व १ जून रोजी त्यांच्या यादीची देवाण-घेवाण करतात. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान