शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

भारत, पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:27 IST

काश्मीर प्रश्न, तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली : भारतपाकिस्तानने त्यांच्याकडे किती अण्वस्त्रे आहेत, याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण सोमवारी केली. दोन्ही देशांनी परस्परांवर अण्वस्त्र हल्ला करू नये, असा करार करण्यात आला होता. त्यामुळे १९९२ पासून दोन्ही देश ही माहिती एकमेकांना देत आहेत. 

काश्मीर प्रश्न, तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारतपाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तरी देखील आपल्याकडील अण्वस्त्रांची माहिती देण्याची कार्यवाही दोन्ही देशांनी थांबविलेली नाही. आतापर्यंत सलग ३३ वेळा अण्वस्त्रांची यादी दोन्ही देशांनी परस्परांना दिली आहे.

मच्छीमार, नागरिकांची तुरुंगातून मुक्तता करा : भारताची मागणीपाकिस्तानच्या कैदेत असलेल्या व शिक्षेचा कालावधी संपलेल्या १८४ भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या १२ भारतीय नागरिकांशी भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी संपर्क प्रस्थापित व्हायला हवा, असेही भारताने म्हटले आहे. सागरी हद्द ओलांडल्यामुळे दोन्ही देश परस्परांच्या मच्छीमारांना अटक करतात. दरवर्षी १ जानेवारी व १ जून रोजी त्यांच्या यादीची देवाण-घेवाण करतात. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान