शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नायब राज्यपाल सोयीचीच भूमिका कशी काय घेतात? केजरीवालांचे बैजल यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:29 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना लिहिलेल्या पत्रात दिल्ली सरकार आणि केंद्र यांच्या संबंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारण्याबाबत तुम्ही तुमच्या सोयीचीच भूमिका घेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना लिहिलेल्या पत्रात दिल्ली सरकार आणि केंद्र यांच्या संबंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारण्याबाबत तुम्ही तुमच्या सोयीचीच भूमिका घेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.केजरीवाल यांनी नायब बैजल यांना न्यायालयाचा निर्णय पूर्ण स्वरूपात लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी नायब राज्यपालांना विनंती केली आहे की, भ्रमाच्या स्थितीत स्पष्टीकरणासाठी कोर्टाकडे संपर्क करावा, पण निर्णयाचे उल्लंघन करू नका.आपण आदेशाचा अंशत:च भाग स्वीकार करू शकत नाही. आपल्याला हा निर्णय पूर्ण स्वीकार करावा लागेल. तसेच, तो लागू करावा लागेल. आपण आदेशाचा अमूक पॅरा स्वीकारू आणि त्याच आदेशाचा दुसरा पॅरा स्वीकारणार नाही, असे तुम्हाला म्हणता येणार नाही.मोफत तीर्थयात्रामुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोमवारी मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेला मंजुरी दिली. यात दिल्लीतील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील १,१०० ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा करता येणार आहे. केजरीवाल यांनी टिष्ट्वट करत सांगितले की, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालnewsबातम्या