शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

ATM कार्डधारकांचे पैसे कसे कापले जातात?.... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 14:44 IST

देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना कशा प्रकारे चुना लावते, याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली- देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना कशा प्रकारे चुना लावते, याची माहिती समोर आली आहे. देशभरात एसबीआयचे 43 हजारांहून अधिक एटीएम आहेत. तसेच आजकाल जास्त करून लोक पैसे काढण्यासाठी थेट बँकेत न जाता एटीएमचा वापर करतात. ब-याचदा मिनी स्टेटमेंटही एटीएम मशिनमधून घेतलं जातं. डेबिट कार्डांवरील व्यवहारांसाठी छोट्या व्यावसायिकांना आकारण्यात येणा-या शुल्कावर रिझर्व्ह बँकेने मर्यादा घातल्या होत्या. या शुल्काची वाटणी कशी करायची यावरून बँका आणि पेमेंट कंपन्या यांच्यात वाद सुरू आहे. या शुल्कास मर्चंट डिस्काऊंट रेट (एमडीआर) असे म्हटले जाते. व्यावसायिकांकडून ते वसूल केले जाते. व्हिसा, मास्टरकार्ड आणि रु-पे यासारखी कार्डे देणा-या बँका आणि व्यावसायिकांना स्वाइप मशिनसारखे ‘पॉइंट ऑफ सेल टर्मिनल’ उभे करून देणा-या पेमेंट कंपन्या यांच्यामार्फत हे व्यवहार होतात. परंतु एसबीआय ग्राहकांकडून एटीएमच्या माध्यमातून अनेक चार्जेस वसूल करतं.एसबीआयकडून कसा लावला जातो ग्राहकांना चुना ?- एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड डेबिट कार्डसाठी 100 रुपये वसूल केले जातात. त्याशिवाय प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी सेवाकराबरोबर 306 रुपये शुल्क आकारले जाते.   - जिथे क्लासिक डेबिट कार्डवर 100 रुपये सेवाकर वसूल केला जातो. दुसरीकडे सिल्व्हर, गोल्ड डेबिट कार्डासाठी 150 रुपये अधिक सेवाकर वसूल केला जातो. प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी 200 रुपये आणि सेवाकर लागतो. प्राइड, प्रीमियम बिझनेस डेबिट कार्डसाठी 300 रुपये अधिक सेवाकर वसूल केला जातो. - डेबिट कार्डसाठी 204 रुपयांसह अधिक पैसे वसूल केले जातात. बँक 51 रुपये सेवाकर वसूल करते. - एटीएमच्या माध्यमातून महिन्याचे 5 ट्रान्झॅक्शन मोफत आहेत. परंतु त्यानंतरच्या व्यवहारावर 17 रुपये सेवाकर वसूल केला जातो. तसेच गैर वित्तीय व्यवहारावर 6 रुपये अधिकचं शुल्कही आकारलं जातं - एटीएमच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार केल्यास सेवाकरासहीत 169 रुपयांएवढं शुल्कही वसूल केलं जाते. - तुमच्या बँकेत पर्याप्त रक्कम नसेल आणि तुम्ही एटीएमच्या माध्यमातून व्यवहार केल्यास तुम्हाला 17 रुपये सेवाकरासह मोजावे लागतात. 

तुम्ही SBI बँकेचे ग्राहक आहात?, मग तुमचे डेबिट कार्ड बंद होणारदेशातील मोठी अन् महत्वाची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी डेबिट कार्ड बदलण्याची सूचना केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार हा बदल करण्यात येत असल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. एसबीआयकडून कनवर्जन प्रोसेस करण्यात येत असून यासाठी ग्राहकाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही. तसेच ही प्रकिया पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही एसबीआयने म्हटले आहे. ज्या ग्राहकांकडे मॅग्नेटिक डेबिट कार्ड आहे, त्या ग्राहकांना ईएमव्ही चीप डेबिट कार्डद्वारे 31 डिसेंबर पर्यंत आपले डेबिट कार्ड बदलावे लागणार आहे. जर, ग्राहकाने 31 डिसेंबरपर्यंत तुमचे डेबिट कार्ड न बदलल्यास, त्यानंतर जुन्या डेबिट कार्डने एकही व्यवहार करता येणार नसल्याचेही एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. कोणाला ट्रीट देत असाल, तर जर जपून; क्रेडिट आणि डेबिट कार्ड क्लोनिंग करणारी टोळी गजाआड

 

टॅग्स :atmएटीएम