शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

कोव्हॅक्सिनची किंमत १२०० पर्यंत कशी वाढली?; विरोधकांचा केंद्र सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 06:34 IST

कोव्हॅक्सिनची किंमत पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी असेल असे विधानही लस बनविणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीचे मुख्य संचालक एल्ला कृष्णा यांनी नुकतेच केले होते.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : कोव्हॅक्सिन लसीची किंमत १२०० रुपयांपर्यंत कशी वाढली असा सवाल विरोधी पक्षांनी मोदी सरकारला केला आहे. कोव्हॅक्सिनची किंमत पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी असेल असे विधानही लस बनविणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीचे मुख्य संचालक एल्ला कृष्णा यांनी नुकतेच केले होते. त्याचाच आधार घेत विरोधकांनी आता सरकारवर निशाणा साधला आहे.भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन ही लस बनविली आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारला सवाल केला आहे की, पाण्याच्या बाटलीपेक्षाही कोव्हॅक्सिन लसीचा उत्पादन खर्च कमी असेल तर मग ही लस राज्यांना ४०० रुपयांना व खासगी रुग्णालयांना १२०० रुपयांना व केंद्र सरकारला फक्त १५० रुपयांना का विकली जात आहे. कोव्हॅक्सिनची किंमत कोणत्या निकषांवर ठरविण्यात आली हे मोदी सरकारने जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह अन्य विरोधी पक्षांनी केली आहे. कोव्हॅक्सिनच्या किमतीबाबत मोदी सरकारने पारदर्शक धोरण स्वीकारले पाहिजे.मोदी सरकारला किती हिस्सा मिळाला?काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कोव्हॅक्सिनची किंमत ठरविताना त्यात मोदी सरकारला किती हिस्सा मिळाला आहे हे जनतेला कळले पाहिजे. कोव्हॅक्सिनच्या किमतीची तुलना पाण्याच्या बाटलीच्या किमतीबरोबर केली जात आहे. 

मात्र, बाटलीची किंमत रुपयांमध्ये की पौंडामध्ये आकारण्यात आली, हे स्पष्ट झाले पाहिजे. ज्या देशात बेकारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे, तिथे कोव्हॅक्सिनचे दोन डोस विकत घेणे अनेक लोकांच्या खिशाला परवडणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस