शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
3
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
4
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
5
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
6
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
7
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
8
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
9
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
10
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
11
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
12
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
13
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
14
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
15
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
16
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
17
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
18
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
19
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
20
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
Daily Top 2Weekly Top 5

गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:55 IST

'गेल्या १५ वर्षांत मी सुमारे २० देशांमध्ये गेली आहे. माझी मुले वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आली. मी डॉक्टर किंवा रुग्णालयांच्या मदतीशिवाय त्यांची प्रसूती स्वतः केली, कारण मला हे सर्व माहित होते, अशी माहिती रशियन महिलेने दिली.

कर्नाटकातील गोकर्णमधील एका गुहेत रशियन महिला तिच्या मुलांसह राहत असल्याची सापडली आहे. या प्रकरणी आता नवीन माहिती समोर येत आहे. २०१७ मध्ये तिचा व्हिसाची मुदत संपली होती, पण ती भारतातच राहिली. तिच्यासोबत ६ आणि ८ वर्षांच्या दोन मुली आहेत. जवळच्या व्यक्तीला गमवण्यासह अनेक कारणे आहे, या कारणांमुळे मी रशियाला परतली नाही, असे या महिलेने सांगितले आहे.

रशियन महिलेने सांगितले की, "गेल्या १५ वर्षांत मी सुमारे २० देशांमध्ये गेली आहे. माझी मुले वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आली आहेत. मी डॉक्टर किंवा रुग्णालयांच्या मदतीशिवाय स्वतः प्रसूती केली कारण मला हे सर्व माहिती होते. कोणीही मला मदत केली नाही. मी ते एकटीने केले आहे.

रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात

गुहेत राहण्याचे कारणेही सांगितली...

"आम्ही सूर्योदयाबरोबर उठायचो, नद्यांमध्ये पोहायचो आणि निसर्गाच्या सानिध्यात राहायचो. हवामानानुसार मी शेकोटीवर किंवा गॅस सिलेंडरवर स्वयंपाक करायची आणि जवळच्या गावातून वस्तू विकत घ्यायचो. आम्ही रंगकाम करायचो, गाणी म्हणायचो, पुस्तके वाचायचो आणि शांततेत राहायचो, असे रशियन महिलेने सांगितले. 

"आता आम्हाला अस्वस्थ परिस्थितीत ठेवण्यात आले आहे. ही जागा घाणेरडी आहे. येथे कोणतीही गोपनीयता नाही आणि आम्हाला फक्त साधा भात खायला मिळतो. आमचे बरेच सामान काढून घेण्यात आले आहे, यामध्ये नऊ महिन्यांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या आमच्या मुलाच्या राखेचाही समावेश आहे,"असेही ती म्हणाली.

पैसा कुठून मिळायचा

रशियन महिलेने पैसा कसा मिळायचा यावर बोलताना सांगितले की, कला आणि संगीत व्हिडीओ बनवून आणि कधीकधी शिकवून किंवा बाळांची देखभाल करून पैसे कमवत होते.'मी या सर्व कामांमधून पैसे कमवत असे आणि जर माझ्याकडे कोणतेही काम नसले किंवा मला कामाची गरज नसलेली एखादी व्यक्ती सापडली नाही तर माझा भाऊ, माझे वडील आणि माझा मुलगा देखील मदत करायचे. आम्हाला जे काही हवे होते, त्यानुसार आमच्याकडे पुरेसे पैसे होते.'

जवळचे सोडून गेले म्हणून परत गेली नाही....

रशियन महिला म्हणाली की, अनेक जवळच्या लोकांचे निधन हे एक कारण होते. आम्हाला सतत दुःख, कागदपत्रे आणि इतर समस्यांनी वेढले होते.' आम्ही आणखी ४ देशांचा प्रवास केला आहे आणि भारतात परतली आहे, 'कारण आम्हाला भारत आणि येथील वातावरण, तसेच येथील लोकही खूप आवडली आहेत. ती महिला आता रशियन दूतावासाच्या संपर्कात आहे.

टॅग्स :russiaरशियाIndiaभारत