शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता टोल रोडवर बांधण्यात येणार विश्रामगृहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 04:36 IST

नॅशनल हायवेवर व्हिलेज बनविण्याच्या तयारीत असलेल्या रस्तेबांधणी मंत्रालयाने त्याची पहिली चाचणी टोल रोडवर करण्याचे ठरविले आहे.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : नॅशनल हायवेवर व्हिलेज बनविण्याच्या तयारीत असलेल्या रस्तेबांधणी मंत्रालयाने त्याची पहिली चाचणी टोल रोडवर करण्याचे ठरविले आहे. दूर अंतराच्या टोल रोडवर वाहनचालकांसाठी विश्रामगृहे बनविली जाणार आहेत. तेथे वाहनांतील इतरही लोक थांबून आराम करतील. तेथे भोजन-पाण्याचीही सुविधा मिळेल.संबंधित टोल कंपनीनेच या सुविधा निर्माण करून द्यायच्या आहेत. दिल्ली-आग्रामधील जेपी एक्स्प्रेस हायवेवर ही सुविधा आहे. रस्ते बांधणी मंत्रालय ही सुविधा सर्व मोठ्या टोल रोडवर सुरू करू इच्छिते. मंत्रालयाने आधी हायवे व्हिलेज योजनेचा आराखडा तयार केला होता. त्यात ज्यांची जमीन महामार्गाशेजारी आहे, त्यांनीच कार, बस, ट्रकमधून ये-जा करणाऱ्यांसाठी खोल्या, भोजनाची सुविधा देण्याची अपेक्षा होती. पण काही निवडक जागा वगळता लोकांजवळ हायवे व्हिलेज स्थापन करण्याएवढी जमीन नाही. शिवाय तेथे काही त्रुटी असताना अधिक वसुली केल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न होता. यावर तोडगा निघेपर्यंत टोल रोडवरच ही सुविधा देण्याचे निश्चित झाले आहे.अर्थात हायवे व्हिलेजही सुरू करण्यात येणार आहेत. सुमारे एक हजार जागी हायवे व्हिलेज असतील. टोल रोडवर ही सुविधा देणे ही चाचणी असेल. त्याचे परिणामही उत्साहवर्धक आहेत. त्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल. यात टोल कंपनीला जमीन अधिग्रहणाची सुविधा दिली जाईल.>हायवेवरही देणार सुविधानितीन गडकरी यांनी नुकतेच ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे तयार करणार आहोत. येथील टोल रोडवर भोजन-पाणी, आराम, चहा-कॉफी व शौचालयाची सुविधा प्रत्येक ५०-६० किलोमीटरवर असेल.

टॅग्स :delhiदिल्लीroad safetyरस्ते सुरक्षा