शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

"इमानदारी हाच मोठा दागिना"; रिक्षावाल्याने परत केली दागिन्यांनी भरलेली बॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 16:07 IST

बरहमपूरमधील या रिक्षाचालकाचं मोठं कौतुक होत असून अनेकांनी सोशल मीडियातून त्याच्या प्रामाणिकपणाची स्टोरी शेअर केलीय.

ओडिशा राज्यातील बरहमपूरमध्ये एका ऑटो चालकाने प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला आहे. सद्यस्थितीत रस्त्यावर पडलेला ५ रुपयांचा ठोकला काही वेळात गायब झालेला असतो. मात्र, सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग या रिक्षावाल्याने प्रवाशाला घरी जाऊन परत केली. इमानदारी हाच खरा दागिना असल्याचं या रिक्षावाल्याने आपल्या कृतीतून दाखवून दिलं. ऑटो चालकाचा हा प्रामाणिकपणा पाहून प्रवासी कुटुंबही गहिवरल्याचं पाहायला मिळालं.

बरहमपूरमधील या रिक्षाचालकाचं मोठं कौतुक होत असून अनेकांनी सोशल मीडियातून त्याच्या प्रामाणिकपणाची स्टोरी शेअर केलीय. येथील प्रवासात एका कुटुंबाने आपली सोन्याच्या दागिन्यांची बॅग चुकून रिक्षातच ठेवली. सीमांचल येथील कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी बहरमपूर येथे आले होते. बरहमपूर येथे पोहोचल्यानंतर ओम बिहार जाण्यासाठी या कुटुंबाने टी. सीमाद्री यांची रिक्षा बुक केली. आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर प्रवासी निघून गेले. मात्र, त्यांची एक बॅग रिक्षातच राहिली होती. 

रिक्षाचालक सीमाद्री यांनी जेव्हा ही बॅग पाहिली, तेव्हा या बॅगेत सोन्याच्या दागिन्यांसह काही महत्त्वाचे दस्तावेजही होते. या दस्तावेजवर रिक्षातील प्रवाशांचे नाव आणि रहिवाशी पत्ताही लिहिण्यात आला होता. त्यामुळे, ऑटोचालकाने तात्काळ त्या पत्त्यावर जायचं ठरवलं. प्रवाशांच्या घरी पोहोचून त्यांनी ती बॅग ज्यांची होती, त्यांच्याकडे परत केली. त्यावेळी, प्रवाशांचे नातेवाईक असलेल्या एम. चाकडोला यांनी रिक्षाचालक सीमाद्री यांचे आभार मानले. तसेच, आपण प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केल्याचंही म्हटलं. यावेळी, इमान सबसे बडा होता है, असे सीमाद्री यांनी म्हटलं.