शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोनायुद्ध भारत नक्की जिंकेल, गृहमंत्री अमित शहा यांना ठाम विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 04:25 IST

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या देशभरातील आस्थापनांमध्ये १.३७ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असलेल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा व्हिडिओ माध्यमाने शुभारंभ केल्यानंतर शहा बोलत होते.

नवी दिल्ली : कोरोना महामारीचा मुकाबला करण्यात भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असल्याने घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपण ही लढाई नक्कीच जिंकू, असा ठाम विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे व्यक्त केला.केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या देशभरातील आस्थापनांमध्ये १.३७ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असलेल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा व्हिडिओ माध्यमाने शुभारंभ केल्यानंतर शहा बोलत होते. शहा यांचे भाषण वेबलिंकने झाले. कादरपूर गावातील सीआरपीएफ आॅफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या प्रांगणात प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पिंपळाचे एक रोपहीलावले.सशस्त्र सुरक्षा दलांचे कौतुकसर्वच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे कौतुक करताना शहा म्हणाले की, देशासाठी तुम्ही करीत असलेल्या अतुलनीय कामाचा गृहमंत्री म्हणून मला खूप अभिमान वाटतो. खास करून एरवीच्या खडतर जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही कोविडच्या आघाडीवर तुम्ही केलेले काम विशेष कौतुकास्पद आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहा