शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘सर्वांसाठी घर’ चा मोजक्या लोकांना फायदा, राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:57 IST

Home News : केंद्र सरकारची २०२२ पर्यंत  घरांसाठीची  ग्रामीण भागातील गरीब घटकांसाठी गृह कर्ज व्याज अनुदान योजनेचा फायदा मोजक्याच लाभार्थींना झाला. या योजनेत सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांचा समावेश नसल्याने योजनेचा लाभ कमी लोकांपर्यंत पोहोचत आहे

- नितीन अग्रवालनवी दिल्ली :   केंद्र सरकारची २०२२ पर्यंत  घरांसाठीची  ग्रामीण भागातील गरीब घटकांसाठी गृह कर्ज व्याज अनुदान योजनेचा फायदा मोजक्याच लाभार्थींना झाला. या योजनेत सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांचा समावेश नसल्याने योजनेचा लाभ कमी लोकांपर्यंत पोहोचत आहे, हे सरकारनेही मान्य केले आहे. मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातील १,४६६ ग्रामस्थांसह देशभरातून ६,०७४ गावकरीच या योजनेत सहभाग होऊ शकले.ग्रामीण विकास, कृषी आणि शेतकरी कल्याण व पंचायतराजमंत्री नरेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सांगितले की,  महाराष्ट्रातून योजनेत सहभागी झालेल्या लोकांना ४.१९ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. मागील दोन वर्षांत या योजनेतहत १२.२१ कोटी रुपयांची सबसिडी देण्यात आला. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर यासाठी सुरू करण्यात आलेल्या ग्रामीण गृह कर्ज अनुदान योजनेसाठी कमी लोक अर्ज करीत आहेत. एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा, युको बँक, इंडियन बँकसारख्या  सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा योजनेत समावेश करण्यासाठी समझौता केलेला नाही.  कर्ज घेणारे बँकेला हमी देऊ शकत नाहीत. त्यामुळे बँका त्यांचे कर्ज मंजूर करीत नाहीत.

टॅग्स :Homeघर