शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

‘इतिहास वसाहतवाद्यांच्या विकृत दृष्टिकोनातून लिहिण्यात आला’, जगदीप धनखड यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 06:30 IST

Jagdeep Dhankhar News: भारताचा इतिहास सर्वप्रथम वसाहतवाद्यांच्या विकृत दृष्टिकोनातून लिहिण्यात आला, असे वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी केले.

नवी दिल्ली - भारताचाइतिहास सर्वप्रथम वसाहतवाद्यांच्या विकृत दृष्टिकोनातून लिहिण्यात आला, असे वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी केले. त्यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हजारो लोकांनी बलिदान दिले; पण, काही लोकांचाच उदोउदो झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही याच पद्धतीने इतिहासाचे लेखन होत राहिले, असे त्यांनी सांगितले.

धनखड म्हणाले की, आता आपल्याला वसाहतवादी दृष्टिकोन तसेच मानसिकतेतून मुक्त होण्याची आवश्यकता आहे. वेदांत, जैन, बौद्ध या विचारप्रणालींनी नेहमीच सुसंवाद व सहअस्तित्वाला प्राधान्य दिले आहे. सध्या विविध गोष्टींवर ध्रुवीकरण सुरू आहे. त्यामुळे समन्वयाला प्राधान्य देणाऱ्या विचारप्रणालींची आवश्यकता अधिक भासते. भारताला खूप मोठा वारसा आहे. त्याच्या महतीत आणखी वाढ होत आहे. भारताचे गणित या विषयात खूप मोठे योगदान आहे. त्याचा युवकांनी अभिमान बाळगला पाहिजे, असेही धनखड म्हणाले. 

इंडोलॉजीचा अभ्यास हवा“आज ज्या अनेक समस्यांना आपण सामोरे जात आहोत, त्या द्रुतगतीने सोडविता येतील, जर आपण इंडोलॉजीला ध्यानात ठेवले,” असे उपराष्ट्रपती धनखड यांनी भारतीय विद्या भवन येथे नंदलाल नुवाल सेंटर ऑफ इंडोलॉजीच्या पायाभरणी समारंभानंतर सांगितले.

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडhistoryइतिहासIndiaभारत