शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

‘इतिहास वसाहतवाद्यांच्या विकृत दृष्टिकोनातून लिहिण्यात आला’, जगदीप धनखड यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 06:30 IST

Jagdeep Dhankhar News: भारताचा इतिहास सर्वप्रथम वसाहतवाद्यांच्या विकृत दृष्टिकोनातून लिहिण्यात आला, असे वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी केले.

नवी दिल्ली - भारताचाइतिहास सर्वप्रथम वसाहतवाद्यांच्या विकृत दृष्टिकोनातून लिहिण्यात आला, असे वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी केले. त्यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हजारो लोकांनी बलिदान दिले; पण, काही लोकांचाच उदोउदो झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही याच पद्धतीने इतिहासाचे लेखन होत राहिले, असे त्यांनी सांगितले.

धनखड म्हणाले की, आता आपल्याला वसाहतवादी दृष्टिकोन तसेच मानसिकतेतून मुक्त होण्याची आवश्यकता आहे. वेदांत, जैन, बौद्ध या विचारप्रणालींनी नेहमीच सुसंवाद व सहअस्तित्वाला प्राधान्य दिले आहे. सध्या विविध गोष्टींवर ध्रुवीकरण सुरू आहे. त्यामुळे समन्वयाला प्राधान्य देणाऱ्या विचारप्रणालींची आवश्यकता अधिक भासते. भारताला खूप मोठा वारसा आहे. त्याच्या महतीत आणखी वाढ होत आहे. भारताचे गणित या विषयात खूप मोठे योगदान आहे. त्याचा युवकांनी अभिमान बाळगला पाहिजे, असेही धनखड म्हणाले. 

इंडोलॉजीचा अभ्यास हवा“आज ज्या अनेक समस्यांना आपण सामोरे जात आहोत, त्या द्रुतगतीने सोडविता येतील, जर आपण इंडोलॉजीला ध्यानात ठेवले,” असे उपराष्ट्रपती धनखड यांनी भारतीय विद्या भवन येथे नंदलाल नुवाल सेंटर ऑफ इंडोलॉजीच्या पायाभरणी समारंभानंतर सांगितले.

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडhistoryइतिहासIndiaभारत