शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

"हिंदू लग्नापूर्वी दोन-तीन बायका ठेवतात, त्यानंतर...’’, बदरुद्दीन अजमल यांचे वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 12:20 IST

Badruddin Ajmal: लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर केलेल्या विधानामुळे ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बदरुद्दीन अजमल हे वादाच्या बोवऱ्यात सापडले आहेत. हिंदू लग्नापूर्वी दोन तीन बायका ठेवतात असं विधान त्यांनी केलं होतं.

नवी दिल्ली  - लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर केलेल्या विधानामुळे ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बदरुद्दीन अजमल हे वादाच्या बोवऱ्यात सापडले आहेत. हिंदूलग्नापूर्वी दोन तीन बायका ठेवतात असं विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर आता चौफेर टीका होत आहे. या विधानाविरोधात आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या विधानावर टीका केली आहे. तसेच हे भावना दुखावणारं विधान असल्याचं म्हटलं आहे. तर चर्चेत राहण्यासाठी अशी विधानं केली जातात, अशी टीका भाजपा नेते जयवीर शेरगिल यांनी केली आहे.

एआययूडीएफने लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल म्हणाले की, हिंदू ४० वर्षांपूर्वी दोन तीन बेकायदेशीर बायका ठेवतात. ४० वर्षांनंतर मुलं जन्माला घालण्याची क्षमता कुठे राहते. त्यांनी मुस्लिमांचा फॉर्म्युला अवलंबून आपल्या मुलांचे विवाह १८ ते २० या वयात लावून दिले पाहिजेत.

यावेळी बदरुद्दीज अजमल यांनी भाजपावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजपा सरकार मुस्लिमांना प्रत्येक ठिकाणी वेगळे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार केवळ हिंदूना बळ देण्याचं काम करत आहे. त्यामुळे मुस्लिमांनीही आता मजबूत बनले पाहिजे. बदरुद्दीन अजमल यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच त्यांच्या या विधानावर टीकाही होत आहे.  

टॅग्स :Hinduहिंदूmarriageलग्नAll India United Democratic Frontआॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट