शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

JNU चे नाव बदला अन् वीर सावरकर विद्यापीठ ठेवा; हिंदू महासभेची मोदी सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:17 IST

राम नवमीनिमित्ताने आयोजित हवन-पूजन कार्यक्रमावरून जेएनयूमध्ये तणावर निर्माण झाला होता.

नवी दिल्ली: अनेकविध कारणांमुळे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कायम चर्चेत असते. अलीकडेच जेएनयू विद्यापाठीत डावा गट आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाल्याची घटना ताजी असतानाच आता हिंदू महासभेने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने नाव बदलण्याची मागणी केली आहे. या विद्यापीठाचे नाव वीर सावरकर करावे, या मागणीचे पत्र हिंदू महासभेने मोदी सरकारला लिहिले आहे. 

हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना पत्र लिहिले आहे. राम नवमीच्या दिवशी कावेरी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या हवन-पूजनामध्ये लेफ्ट विंगच्या विद्यार्थ्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एबीवीपीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

JNU चे नाव बदला अन् वीर सावरकर विद्यापीठ ठेवा

केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही फुटीरतावादी आणि तुकडे टुकडे गँग देशद्रोही घटकांशी संगनमत करून पाकिस्तानच्या इशार्‍यावर देशाच्या विरोधात घोषणाबाजी करतात आणि देशाचे तुकडे करण्याची भाषा करतातस असे निदर्शनास येते. हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केला जातो, तर आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते वीर सावरकरांचा अपमान केला जातो. यामुळे जवाहरलाल विद्यापीठाचे नाव बदलून वीर सावरकर विद्यापीठ करावे. तसेच बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ नारेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

दरम्यान, जेएनयू विद्यार्थी संघटनेने दावा केला आहे की, एबीवीपीचे विद्यार्थी द्वेषाचे राजकारण करत कावेरी हॉस्टेलमधील वातावरण बिघडवले जात आहे. यासाठी ते हिंसाचार करत आहेत. तसेच एबीवीपीच्या विद्यार्थ्यांनी मेस कमिटीला जेवणात बदल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही विद्यार्थी संघटनेने केला आहे.  

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयूCentral Governmentकेंद्र सरकार