शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘राम मंदिरासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करु शकत नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 05:25 IST

अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी कायदा बनविण्याची मागणी विहिंपने केली असून, न्यायालयाच्या निर्णयासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही, असेही विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी कायदा बनविण्याची मागणी विहिंपने केली असून, न्यायालयाच्या निर्णयासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही, असेही विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले आहे.राम मंदिरासाठी वटहुकूम काढणार नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका मुलाखतीत दिल्यानंतर राम मंदिराच्या मुद्द्यावर नव्याने प्रतिक्रिया येत आहेत. मंदिरासाठी कायदा बनवा, अशी मागणी यानिमित्ताने विहिंपने पुन्हा एकदा केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, राम मंदिरासाठी वटहुकमाबाबतचा निर्णय न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केला जाऊ शकतो; पण सरकार आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्व पावले उचलण्यास तयार आहे.विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार म्हणाले की, सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे स्पष्ट मत आहे की,हिंदू समाजाकडून दीर्घकाळ न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. त्यामुळे संसदेत कायदा करून श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराचामार्ग प्रशस्त करणे हाच यावर तोडगा आहे. ते म्हणाले की, आम्ही पंतप्रधानांचे श्रीराम जन्मभूमीसंबंधी वक्तव्य ऐकले. जन्मभूमीचे प्रकरण गेल्या ६९ वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. याचे अपील सर्वोच्च न्यायालयात २०११ पासून प्रलंबित आहे. प्रतीक्षेचा हा मोठा काळ आहे. हिंदू समाज दीर्घकाळापर्यंत प्रतीक्षा करू शकत नाही.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर