शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

"पंतप्रधान नरेंद्र मोदी महादेव शंकराचे अवतार, त्यांना वरदान प्राप्त झालंय" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 11:13 IST

महाशिवरात्रीचे (Mahashivratri) पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरे करण्यात आले. सुरेश भारद्वाज (Suresh Bhardwaj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे.

ठळक मुद्देसुरेश भारद्वाज यांचे पंतप्रधान मोदींबाबत मोठे विधानपंतप्रधान मोदी शिवाचा अवतार, त्यांना वरदान प्राप्त - सुरेश भारद्वाजपंतप्रधान मोदींमुळे कोरोना नियंत्रणात - सुरेश भारद्वाज

शिमला : कोरोनाचे सावट असतानाही नियम आणि निर्बंधांचे पालन करत महाशिवरात्रीचे (Mahashivratri) पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्ताने हिमाचल प्रदेशमधील  राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे शहरविकास मंत्री सुरेश भारद्वाज (Suresh Bhardwaj) यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी महादेव शंकराचे अवतार आहेत. त्यांना शिवाचे वरदान मिळाले आहे, असे सुरेश भारद्वाज यांनी म्हटले आहे. (himachal pradesh minister suresh bhardwaj claims that pm narendra modi is incarnation of lord shiva)

हिमाचल प्रदेशातील एक मंत्री सुरेश भारद्वाज यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी दोन दिवस केदारनाथ येथील गुहेमध्ये ध्यानाला बसले होते. पंतप्रधान मोदींना भगवान शंकराचे वरदान मिळाले आहे, असेही ते म्हणाले. 

गेल्या ४ वर्षांत १७० आमदारांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपचा आकडा किती? पाहा

पंतप्रधान मोदी वैश्विक नेते

कोरोनाच्या कालावधीत पंतप्रधान मोदींनी या संकटाला ज्या पद्धतीने तोंड दिले, ते पाहता त्यांच्याकडे आता जागतिक स्तरावरील नेता म्हणून पाहिले जाऊ लागले आहे, असेही सुरेश भारद्वाज यांनी म्हटले आले. पंतप्रधान मोदींना महादेव शंकराचे वरदान लाभले आहे. पंतप्रधान मोदी हे महादेवांचे रुप आहे. त्यामुळेच देशाला करोनासारख्या संकटापासून वाचवलं, असे भारद्वाज यांनी आपल्या भाषणात नमूद केले. 

पंतप्रधान महादेवांचे अवतार

देशव्यापी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर मोदींची प्रतिमा अधिक मोठी झाली आहे. जगभरामध्ये करोनाची लस बनवणाऱ्या सर्व देशांमध्ये भारताने आघाडी घेतली आहे. भारत हा एकमेव असा देश आहे, ज्याने दोन लसींची निर्मिती केली आहे. आता जगभरातील इतर देश भारताकडून लसीसंदर्भात मदत मागत आहेत. देशातील कोरोना मृत्युदर कमी झाला, याचे श्रेयही पंतप्रधान मोदींना जाते, असा दावा भारद्वाज यांनी केला आहे.  

टॅग्स :Politicsराजकारणprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीHimachal Pradeshहिमाचल प्रदेशMahashivratriमहाशिवरात्री