शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

"पंतप्रधान नरेंद्र मोदी महादेव शंकराचे अवतार, त्यांना वरदान प्राप्त झालंय" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 11:13 IST

महाशिवरात्रीचे (Mahashivratri) पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरे करण्यात आले. सुरेश भारद्वाज (Suresh Bhardwaj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे.

ठळक मुद्देसुरेश भारद्वाज यांचे पंतप्रधान मोदींबाबत मोठे विधानपंतप्रधान मोदी शिवाचा अवतार, त्यांना वरदान प्राप्त - सुरेश भारद्वाजपंतप्रधान मोदींमुळे कोरोना नियंत्रणात - सुरेश भारद्वाज

शिमला : कोरोनाचे सावट असतानाही नियम आणि निर्बंधांचे पालन करत महाशिवरात्रीचे (Mahashivratri) पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्ताने हिमाचल प्रदेशमधील  राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे शहरविकास मंत्री सुरेश भारद्वाज (Suresh Bhardwaj) यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी महादेव शंकराचे अवतार आहेत. त्यांना शिवाचे वरदान मिळाले आहे, असे सुरेश भारद्वाज यांनी म्हटले आहे. (himachal pradesh minister suresh bhardwaj claims that pm narendra modi is incarnation of lord shiva)

हिमाचल प्रदेशातील एक मंत्री सुरेश भारद्वाज यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी दोन दिवस केदारनाथ येथील गुहेमध्ये ध्यानाला बसले होते. पंतप्रधान मोदींना भगवान शंकराचे वरदान मिळाले आहे, असेही ते म्हणाले. 

गेल्या ४ वर्षांत १७० आमदारांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपचा आकडा किती? पाहा

पंतप्रधान मोदी वैश्विक नेते

कोरोनाच्या कालावधीत पंतप्रधान मोदींनी या संकटाला ज्या पद्धतीने तोंड दिले, ते पाहता त्यांच्याकडे आता जागतिक स्तरावरील नेता म्हणून पाहिले जाऊ लागले आहे, असेही सुरेश भारद्वाज यांनी म्हटले आले. पंतप्रधान मोदींना महादेव शंकराचे वरदान लाभले आहे. पंतप्रधान मोदी हे महादेवांचे रुप आहे. त्यामुळेच देशाला करोनासारख्या संकटापासून वाचवलं, असे भारद्वाज यांनी आपल्या भाषणात नमूद केले. 

पंतप्रधान महादेवांचे अवतार

देशव्यापी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर मोदींची प्रतिमा अधिक मोठी झाली आहे. जगभरामध्ये करोनाची लस बनवणाऱ्या सर्व देशांमध्ये भारताने आघाडी घेतली आहे. भारत हा एकमेव असा देश आहे, ज्याने दोन लसींची निर्मिती केली आहे. आता जगभरातील इतर देश भारताकडून लसीसंदर्भात मदत मागत आहेत. देशातील कोरोना मृत्युदर कमी झाला, याचे श्रेयही पंतप्रधान मोदींना जाते, असा दावा भारद्वाज यांनी केला आहे.  

टॅग्स :Politicsराजकारणprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीHimachal Pradeshहिमाचल प्रदेशMahashivratriमहाशिवरात्री