शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

आराेग्यावर सरकारचा हाेऊ दे खर्च; गेल्या ५ वर्षात मोठा रक्कम खर्ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 10:36 IST

लाेकांचा खर्च मात्र १७%नी घटला, पाच वर्षांतील आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत आरोग्यावरील लोकांच्या खिशातून होणारा खर्च १७ टक्क्यांनी कमी झाला आहे. सरकारचाआरोग्यावरील खर्च मात्र सुमारे १३ टक्क्यांनी (१२.८ टक्के) वाढला आहे. ‘राष्ट्रीय आरोग्य खाते २०१९-२०’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

राष्ट्रीय आरोग्य खाते अहवालानुसार, २०१४-१५ आर्थिक वर्षापासून पाच वर्षांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार सकल राष्ट्रीय उत्पन्नात सरकारचा आरोग्यावरील होणारा खर्च वाढला आहे. तर लोकांनी स्वत:च्या खिशातून होणारा खर्च कमी केला आहे. हा खर्च ६४.४%वरून घटून ४७.१%वर आला. 

आरोग्य सेवा अर्थसाह्य योजनांद्वारे होणारा एकूण आरोग्य खर्च

सरकारने खर्च वाढविला आहे. त्यामुळे या क्षेत्राला सार्वजनिक गुंतवणूकीसाठी सरकारने प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. जनतेसाठी ही दिलासादायक बाब आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०११ मध्ये एक आराखडा तयार केला होता. त्याआधारे राष्ट्रीय आरोग्य खात्याकडून अहवाल तयार करण्यात येतो, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

₹५.९३ लाख कोटी २०१९-२०

₹७२,०५९ कोटी केंद्र सरकारची हिस्सेदारी

₹१,१८,९२७ कोटी राज्य सरकारांची हिस्सेदारी

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार