शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मृतांच्या कुटुंबीयांना मदत देणं म्हणजे बिस्किट वाटण्याचं काम नाही- व्ही. के. सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 17:03 IST

इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांचे मृतदेह घेऊन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह भारतात परतले आहेत.

नवी दिल्ली- इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांचे मृतदेह घेऊन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह भारतात परतले आहेत. विशेष विमानातून सर्व मृतदेह अमृतसरला दाखल झाले असून, त्यानंतर ते कोलकात्याकडे रवानाही करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर व्ही. के. सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.पत्रकार परिषदेत इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांच्या कुटुंबीयांच्या मदतीसंदर्भात व्ही. के सिंह यांना पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी मृत कुटुंबीयांच्या मदतीसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणं म्हणजे बिस्किट वाटण्याचं काम नाही. हा लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता तरी तुम्हाला समजलं का ?, मी तर मदतीची घोषणा कशी करू, माझ्या खिशात पेटारा थोडी आहे, असं व्ही. के. सिंह म्हणाले आहेत.जून 2014मध्ये इसिस या दहशतवादी गटाने इराकच्या मोसूल गावातून 40 भारतीयांचे अपहरण केले होते. एकाने मी बांगलादेशचा मुस्लीम असल्याचे सांगून स्वत:ची सुटका करून घेतली होती. ही माहिती स्वराज यांनी संसदेत गेल्या मार्चमध्ये सांगितली होती. या भारतीयांचे मृतदेह मोसूलच्या वायव्येकडील बदूश गावात ताब्यात घेण्यात आले, असे स्वराज म्हणाल्या होत्या. ठार मारण्यात आलेल्या 39 जणांमध्ये पंजाबचे 27, हिमाचल प्रदेशचे चार, पश्चिम बंगालचे दोन व उर्वरित बिहारचे आहेत. त्यातील 38 जणांचे मृतदेह भारतात आणण्यात आलेत. या संपूर्ण प्रक्रियेत इराक सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल व्ही के सिंह यांनी त्यांचे आभार मानले.