शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

देशातील अनेक भागांत धो-धो पाऊस, बिहारमध्ये ८० लाख लोकांंना पुराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 06:52 IST

महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : देशात अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक नद्यांना पूर आलेला आहे. पूर्वाेत्तर भारताचा काही भाग एक महिन्यापासून पुराचा सामना करीत आहे. राजस्थानात पाऊस आणि पुराने सात जणांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.बिहारमध्ये पुराचा ८० लाख लोकांना फटका बसला आहे, तर आतापर्यंत २५ जणांचा पावसाशी संबंधित दुर्घटनांत मृत्यू झाला आहे. पूर्वाेत्तरमध्ये आसामच्या धेमाजी, लखीमपूर आणि बक्सामध्ये जवळपास १२ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. हवामान विभागाने सांगितले की, उत्तर पश्चिम आणि पश्चिमोत्तर भागात येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिकाऱ्यांना उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत. एनडीआरएफच्या टीम तीन जिल्ह्यांसाठी व एसडीआरएफच्या टीम २० जिल्ह्यांसाठी तैनात केल्या आहेत.चुरू आणि नागौरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओडिशाच्या काही भागांत १३ आॅगस्टपासून पूरस्थिती आहे. महाराष्ट्रात कृष्णा, वारणा आणि कोयनाची पाणीपातळी वाढली आहे.>आंध्रात अनेक गावे जलमयआंध्र प्रदेशात अनेक गावे अद्यापही जलमय आहेत. मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी परिस्थितीची माहिती घेतली आणि जिल्हाधिकाºयांना निर्देश दिले की, पूरग्रस्त भागातील लोकांना तात्काळ प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली जावी.>उत्तर प्रदेशात १५ जिल्ह्यांत पूरउत्तर प्रदेशात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात लोकांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या १५ आणि एसडीआरएफ व अन्य अशा एकूण २२ टीम काम करीत आहेत. पूरग्रस्त भागात धान्याचे कीट पुरविण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पश्चिम मध्यप्रदेशात आगामी तीन ते चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.