शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

देशातील अनेक भागांत धो-धो पाऊस, बिहारमध्ये ८० लाख लोकांंना पुराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 06:52 IST

महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : देशात अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक नद्यांना पूर आलेला आहे. पूर्वाेत्तर भारताचा काही भाग एक महिन्यापासून पुराचा सामना करीत आहे. राजस्थानात पाऊस आणि पुराने सात जणांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.बिहारमध्ये पुराचा ८० लाख लोकांना फटका बसला आहे, तर आतापर्यंत २५ जणांचा पावसाशी संबंधित दुर्घटनांत मृत्यू झाला आहे. पूर्वाेत्तरमध्ये आसामच्या धेमाजी, लखीमपूर आणि बक्सामध्ये जवळपास १२ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. हवामान विभागाने सांगितले की, उत्तर पश्चिम आणि पश्चिमोत्तर भागात येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिकाऱ्यांना उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत. एनडीआरएफच्या टीम तीन जिल्ह्यांसाठी व एसडीआरएफच्या टीम २० जिल्ह्यांसाठी तैनात केल्या आहेत.चुरू आणि नागौरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओडिशाच्या काही भागांत १३ आॅगस्टपासून पूरस्थिती आहे. महाराष्ट्रात कृष्णा, वारणा आणि कोयनाची पाणीपातळी वाढली आहे.>आंध्रात अनेक गावे जलमयआंध्र प्रदेशात अनेक गावे अद्यापही जलमय आहेत. मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी परिस्थितीची माहिती घेतली आणि जिल्हाधिकाºयांना निर्देश दिले की, पूरग्रस्त भागातील लोकांना तात्काळ प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली जावी.>उत्तर प्रदेशात १५ जिल्ह्यांत पूरउत्तर प्रदेशात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात लोकांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या १५ आणि एसडीआरएफ व अन्य अशा एकूण २२ टीम काम करीत आहेत. पूरग्रस्त भागात धान्याचे कीट पुरविण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पश्चिम मध्यप्रदेशात आगामी तीन ते चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.