शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुसळधार पावसानं अनेक राज्यांत पूरस्थिती, 7 राज्यांत 774 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 11:33 IST

देशाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

नवी दिल्ली- देशाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे अनेक राज्यांतील जनजीवन विस्कळीत झालंय. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानुसार, सात राज्यांत मुसळधार पावसानं आतापर्यंत 774 जणांचा मृत्यू झाला आहे.उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसानं परिस्थिती बिघडलेली आहे. त्याच दरम्यान हवामान खात्यानं उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशसमवेत 16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय आणीबाणी प्रतिसाद केंद्रा(एनईआरसी)नुसार, पूर आणि मुसळधार पावसानं केरळ राज्यात 187, उत्तर प्रदेश 171, पश्चिम बंगाल 170 आणि महाराष्ट्रात 139 जणांचा मृत्यू झाला आहे.तर गुजरातमध्ये 52, आसाममध्ये 45, नागालँडमध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 22 आणि पश्चिम बंगालमध्ये पाच लोक बेपत्ता आहेत. सात राज्यांमध्ये मुसळधार पावसानं 245 लोक जखमी झाले आहेत.केरळमध्ये 8 हजार कोटींहून अधिक नुकसानकेरळमध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे मृतांची संख्या 39च्या वर गेली आहे. इदुक्कीमध्ये 20.86 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पावसानं राज्यात 8 हजार कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान झालं आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात केरळमध्ये अशा प्रकारे कधीही पूरस्थिती उद्भवलेली नव्हती. मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या मते, आतापर्यंत 8316 कोटींच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. तर 10 हजारहून अधिक किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत.

टॅग्स :Keralaकेरळfloodपूर