शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

कळस परिसरात दमदार पाऊस

By admin | Updated: September 10, 2015 16:46 IST

कळस : कळस व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा रब्बीसाठी पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस लांबणीवर पडल्यामुळे खरीप वाया गेला आहे. मात्र, पावसाला सुरुवात झाल्यामुळे फळबागा व रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.

कळस : कळस व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा रब्बीसाठी पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस लांबणीवर पडल्यामुळे खरीप वाया गेला आहे. मात्र, पावसाला सुरुवात झाल्यामुळे फळबागा व रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.
कळस (ता. इंदापूर) व परिसरातील गोसावीवाडी, पिलेवाडी, बिरंगुडी, रूई भागात गेल्या दोन दिवसांपासून चांगला दमदार पाऊस होत आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना फायदा होणार आहे. खरीप हंगामातील पाऊस लांबणीवर गेल्याने पिके जळून गेली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. मात्र, रब्बी हंगामातील पिकांची लागवड, पेरणी यामुळे होणार आहे. तसेच, द्राक्षे व डाळिंबाच्या बागांनाही याचा फायदा होईल. डाळिंबाच्या हस्तबहाराची छाटणी होईल. तसेच, द्राक्षांच्याही छाटणीला सुरुवात झाली आहे. समाधानकारक पाऊस नसला, तरी पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न सुटण्याची शेतकरी वर्गाला आशा आहे.