शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

उत्तरेत धुक्याचा कहर; नवी दिल्लीत रेड अलर्ट, ११० विमानांना लेटमार्क, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 07:43 IST

वाहने एकमेकांवर आदळून ८ ठार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्लीMarathi News ): राजधानी नवी दिल्लीत धुक्यामुळे ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दाट धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग प्रभावित झाले आहेत. दिल्ली विमानतळावर ११० विमानांना उशीर झाला, तर चार उड्डाणे वळवण्यात आली आहेत. 

दाट धुक्यामुळे उत्तर प्रदेश,  राजस्थानमध्ये मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत नऊ रस्ते अपघात झाले. त्यात ५५ वाहनांची धडक होऊन आठ जणांचा मृत्यू झाला, तर ४९ जण जखमी झाले आहेत. रेल्वे वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम झाला आहे.

कुठे झालेत अपघात? 

- आग्रा-फिरोजाबाद महामार्गावर बुधवारी सकाळी १५ वाहनांच्या धडकेत एकाचा मृत्यू, सहा जखमी  - दिल्ली-मेरठ द्रुतगती महामार्गावर २५ वाहने आदळून पाच जण जखमी - आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर सहा वाहने एकमेकांवर आदळून एकाचा मृत्यू झाला, तर १६ जखमी झाले.- बागपत येथे मिनी बस-ट्रकच्या झालेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू - राजस्थानच्या भरतपूरमध्ये बस आणि ऑटोच्या धडकेत दोघांचा मृत्यू  - हनुमानगड येथे बस-जीप धडकेत एकाचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्ली