शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

उत्तरेत धुक्याचा कहर; नवी दिल्लीत रेड अलर्ट, ११० विमानांना लेटमार्क, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 07:43 IST

वाहने एकमेकांवर आदळून ८ ठार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्लीMarathi News ): राजधानी नवी दिल्लीत धुक्यामुळे ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दाट धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग प्रभावित झाले आहेत. दिल्ली विमानतळावर ११० विमानांना उशीर झाला, तर चार उड्डाणे वळवण्यात आली आहेत. 

दाट धुक्यामुळे उत्तर प्रदेश,  राजस्थानमध्ये मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत नऊ रस्ते अपघात झाले. त्यात ५५ वाहनांची धडक होऊन आठ जणांचा मृत्यू झाला, तर ४९ जण जखमी झाले आहेत. रेल्वे वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम झाला आहे.

कुठे झालेत अपघात? 

- आग्रा-फिरोजाबाद महामार्गावर बुधवारी सकाळी १५ वाहनांच्या धडकेत एकाचा मृत्यू, सहा जखमी  - दिल्ली-मेरठ द्रुतगती महामार्गावर २५ वाहने आदळून पाच जण जखमी - आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर सहा वाहने एकमेकांवर आदळून एकाचा मृत्यू झाला, तर १६ जखमी झाले.- बागपत येथे मिनी बस-ट्रकच्या झालेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू - राजस्थानच्या भरतपूरमध्ये बस आणि ऑटोच्या धडकेत दोघांचा मृत्यू  - हनुमानगड येथे बस-जीप धडकेत एकाचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्ली