शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

६० वर्षांत पहिल्यांदाच हॅट्रीक, जनतेने आपल्याला का निवडून दिले? मोदींनी सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 21:59 IST

आज भारत अनोख्या यशाची कहानी लिहीत आहे. लोकांनी स्थिरता आणि आर्थिक विकासासाठी आपल्याला मतदान केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदाच आपल्या सरकारने हॅट्रीक केली आहे. आज भारत अनोख्या यशाची कहानी लिहीत आहे. लोकांनी स्थिरता आणि आर्थिक विकासासाठी आपल्याला मतदान केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

मोदींनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. आत्मविश्वास भारताच्या विकास आणि सुधारणांवरील नवीन विश्वास दर्शवतो. अनेक देशांतील सरकारांना आव्हानांचा सामना करावा लागतो, परंतू भारतातील परिस्थिती वेगळी आहे. सध्याची सुरु असलेली प्रगती आणि स्थिर प्रशासनासाठी तरुण, महिलांनी मतदान केले आहे, असे मोदी म्हणाले. 

नुकत्याच घसरलेल्या जीडीपीवरून भाष्य करताना मोदी म्हणाले की भारताने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. गेल्या 10 वर्षात जगातील अर्थव्यवस्था 35 टक्क्यांनी वाढल्या तर भारताची अर्थव्यवस्था ९० टक्क्यांनी वाढली. आम्ही खूप लांब झेप घेण्याची तयारी करत आहोत, असाही दावा मोदी यांनी केला. आम्ही भारतीयांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात यशस्वी झालो आहोत, असे मोदी म्हणाले.

सुधारणा, कार्य करा आणि परिवर्तन हा मंत्र सरकारच्या कामकाजाचा आधार आहे. यानुसार अनेक महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, असेही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी