शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

६० वर्षांत पहिल्यांदाच हॅट्रीक, जनतेने आपल्याला का निवडून दिले? मोदींनी सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 21:59 IST

आज भारत अनोख्या यशाची कहानी लिहीत आहे. लोकांनी स्थिरता आणि आर्थिक विकासासाठी आपल्याला मतदान केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदाच आपल्या सरकारने हॅट्रीक केली आहे. आज भारत अनोख्या यशाची कहानी लिहीत आहे. लोकांनी स्थिरता आणि आर्थिक विकासासाठी आपल्याला मतदान केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

मोदींनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. आत्मविश्वास भारताच्या विकास आणि सुधारणांवरील नवीन विश्वास दर्शवतो. अनेक देशांतील सरकारांना आव्हानांचा सामना करावा लागतो, परंतू भारतातील परिस्थिती वेगळी आहे. सध्याची सुरु असलेली प्रगती आणि स्थिर प्रशासनासाठी तरुण, महिलांनी मतदान केले आहे, असे मोदी म्हणाले. 

नुकत्याच घसरलेल्या जीडीपीवरून भाष्य करताना मोदी म्हणाले की भारताने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. गेल्या 10 वर्षात जगातील अर्थव्यवस्था 35 टक्क्यांनी वाढल्या तर भारताची अर्थव्यवस्था ९० टक्क्यांनी वाढली. आम्ही खूप लांब झेप घेण्याची तयारी करत आहोत, असाही दावा मोदी यांनी केला. आम्ही भारतीयांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात यशस्वी झालो आहोत, असे मोदी म्हणाले.

सुधारणा, कार्य करा आणि परिवर्तन हा मंत्र सरकारच्या कामकाजाचा आधार आहे. यानुसार अनेक महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, असेही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी