शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; लग्नावरून परतणाऱ्या कारची बसला धडक, 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 11:28 IST

लग्न समारंभ आटोपून गावी परतत होते. त्याचवेळी काळाने घाला घातला.

हरियाणातील रेवाडी येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथे रोडवेज बस आणि कारची जोरदार धडक झाली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. रेवाडी-महेंद्रगड मार्गावरील सिहा गावाजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ज्यांना आपला जीव गमवावा लागला ते लग्न समारंभ आटोपून गावी परतत होते. त्याचवेळी काळाने घाला घातला. त्यानंतर हरियाणा रोडवेजची बस आणि बलेनो कारची रेवाडी-महेंद्रगड रोडवर सिहा गावाजवळ धडक झाली, ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

आज सकाळी बलेनो कार आणि बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेत मृत्यू झालेले लोक चरखी दादरी येथील चांगरोड गावचे रहिवासी होते. 

टॅग्स :Accidentअपघात