शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; लग्नावरून परतणाऱ्या कारची बसला धडक, 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 11:28 IST

लग्न समारंभ आटोपून गावी परतत होते. त्याचवेळी काळाने घाला घातला.

हरियाणातील रेवाडी येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथे रोडवेज बस आणि कारची जोरदार धडक झाली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. रेवाडी-महेंद्रगड मार्गावरील सिहा गावाजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ज्यांना आपला जीव गमवावा लागला ते लग्न समारंभ आटोपून गावी परतत होते. त्याचवेळी काळाने घाला घातला. त्यानंतर हरियाणा रोडवेजची बस आणि बलेनो कारची रेवाडी-महेंद्रगड रोडवर सिहा गावाजवळ धडक झाली, ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

आज सकाळी बलेनो कार आणि बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेत मृत्यू झालेले लोक चरखी दादरी येथील चांगरोड गावचे रहिवासी होते. 

टॅग्स :Accidentअपघात