शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हरयाणा निवडणूक 2019: खट्टर पक्षश्रेष्ठींच्या भेटीला, सादर करणार सरकार बनवण्याचा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 11:41 IST

हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आज शुक्रवारी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर दिल्लीत पोहोचले आहेत.

चंदीगडः हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आज शुक्रवारी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर दिल्लीत पोहोचले आहेत. ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डांसह इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.  भाजपाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, खट्टर भाजपाच्या अध्यक्षांसमोर सरकार बनवण्याचा फॉर्म्युला सादर करणार आहेत. तसेच दिल्लीत ते हरयाणातील अपक्ष आमदारांचीही भेट घेणार आहेत. गुरुवारी रात्रीच गोपाल कांडासह सहा अपक्ष आमदारांना चार्टर्ड प्लेन घेऊन दिल्लीत पोहोचले आहेत. हरयाणात बहुमतासाठी आवश्यक जागा कोणालाच न मिळाल्याने तिथे त्रिशंकू स्थिती आहे. या 90 जागा असलेल्या विधानसभेतील केवळ 40 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. काँग्रेसला 31 जागा मिळाल्या आहेत. जननायक जनता पार्टीने 10 जागा जिंकल्याने त्या पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा आहे.  मात्र सर्वाधिक जागा मिळाल्याने भाजपाचे नेते व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यातील पराभवानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बराला यांचाही पराभव झाला असून, त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्याने हरयाणातील मतदारांचे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आभार मानले आहेत.

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूक