शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 13:49 IST

तुमच्यात जिद्द जास्त असेल तर जगातील कोणताही अडथळा तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकत नाही.

जर तुमच्यात जिद्द जास्त असेल तर जगातील कोणताही अडथळा तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकत नाही. छपरा शहरातील भगवान बाजार येथे राहणाऱ्या निर्मला कुमारी हिने हे सिद्ध करून दाखवलं आहे. निर्मला दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून तिने हजारो लोकांचा जीव वाचवला आहे. ज्यावेळी आपण कोरोनाच्या भीतीने घरात बसलो होतो. त्यावेळी ती घरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात लोकांची कोरोना चाचणी करत होती.

निर्मला कुमारी हिच्या कुटुंबीयांनी तिला ड्युटी सेंटरमध्ये जाण्यास मनाई केली होती. पण तिने तिच्या घरातील लोकांना समजावून सांगितलं आणि तिला सेंटरमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं, यानंतर तिच्या घरातील लोकांनी तिला सेंटरमध्ये सोडलं, त्यानंतर तिने ठरवलं की काहीही झालं तरी ती अशा पीडित लोकांना मरताना पाहू शकत नाही. दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही निर्मलाने कोरोनाला आव्हान दिले आणि तपासाची जबाबदारी स्वीकारली. 

निर्मलाचा ​​उदात्त हेतू पाहून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले. मात्र पण एक दिवस निर्मलालाच कोरोनाची लागण झाली, असे असूनही निर्मलाचे मनोबल खूप उंचावले होते. निर्मला 2 महिने कोरोनाचा सामना करत राहिली, शेवटी तिच्या हिंमतीने कोरोनाचा पराभव केला आणि जिंकली. पुन्हा एकदा आरोग्य सेवा देण्यासाठी निर्मला मैदानात उतरली. 

निर्मला कुमारी म्हणाली की, मला सुरुवातीपासूनच आरोग्य क्षेत्रात सेवा करायची होती. जे स्वप्न मी माझ्या मेहनतीने आणि समर्पणाने साकार केलं आहे. मला जिथे कुठेही सेवा करण्यासाठी पाठवलं जातं तिथे मी निःस्वार्थपणे सेवा करते. मुलांच्या लसीकरणासाठी मी मुख्यालयापासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात गेली आहे. 2015 मध्ये आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली आणि आजपर्यंत सेवा देत आहे. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी