शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गुजरात हिंसाचार : कामावरुन घराकडे निघालेल्या बिहारी तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 14:07 IST

गुजरातच्या सांबरकांठा जिल्ह्यात बिहारमधील एका युवकाने 14 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर, गुजराती

अहमदाबाद - गुजरातमध्ये एका बिहारी तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुजरातच्या गया येथील केडिया गावात अरमजीत नावाचा हा मूळचा बिहारी युवक राहात होता. शुक्रवारी रात्री कामावरुन घरी परत येत असताना, काही अज्ञातांनी अमरजीतवर लोखंडी रॉडने हल्ला करत त्याला ठार केले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून गुजरात हिंसेचाचा हा भाग असल्याचा आरोप अमरजीतच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

गुजरातच्या सांबरकांठा जिल्ह्यात बिहारमधील एका युवकाने 14 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर, गुजराती लोकांनी येथील उत्तर भारतीयांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. तसेच उत्तर भारतीय नागरिकांना, मूळत: बिहार आणि उत्तर प्रदेशातील रहिवाशांना पिटाळून लावले. या हिंसाचारामुळे जवळपास 20 हजार उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन केलं आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी 431 जणांना अटक केली असून 56 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, बिहारमधील युवकाच्या मृत्युलाही ही घटनाच कारणीभूत असून त्यातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

टॅग्स :MurderखूनGujaratगुजरातBiharबिहार