शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

देश सोडून पळाले स्वयंभू बाबा नित्यानंद, गुजरात पोलिसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 08:21 IST

स्वामी नित्यानंद हे दक्षिणेतील बहुचर्चित महाराज आहेत.

अहमदाबाद: स्वामी नित्यानंद हे दक्षिणेतील बहुचर्चित महाराज आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर अहमदाबादमधील स्वतःच्या आश्रमात मुलांचं अपहरण करून त्यांना भीक मागायला लावण्याचा गंभीर आरोप झाला होता. तेच स्वयंभू बाबा स्वामी नित्यानंद देश सोडून पळून गेल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केली आहे. गुजरात पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. नित्यानंद यांच्या विरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बाबा नित्यानंद यांच्या दोन अनुयायी महिला साध्वी प्राण प्रियानंद आणि प्रियातत्व रिद्धी किरण यांनाही अटक करण्यात आली आहे. दोघींवर चार मुलांचं कथित स्वरूपात अपहरण करणं आणि त्यांना एका फ्लॅटमध्ये ओलीस ठेवल्याचा आरोप आहे.   नित्यानंद विदेशात परागंदा झाले आहेत, गरज पडल्यास गुजरात पोलीस योग्य कारवाई करून त्यांची कोठडी मिळवेल. नित्यानंद कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर देशातून पळून गेले आहेत. त्यांना शोधणं म्हणजे वेळेचा अपव्यय करण्यासारखं आहे. भारतात आल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल, असंही अहमदाबाद पोलिसांनी सांगितलं आहे.  आश्रममधून लॅपटॉप, टॅबलेट जप्तअहमदाबाद ग्रामीण पोलीस उपअधीक्षक केटी कमरिया यांनी सांगितलं की, आम्ही नित्यानंदच्या आश्रमात सर्च ऑपरेशन राबवलं आहे. तिथून आम्ही 4 लॅपटॉप, 43 टॅबलेट, पेन ड्राइव्ह आणि अनेक मोबाईल फोन्स बंद केले आहेत. सध्या आम्ही नित्यानंद यांचा शोध घेत नाही आहोत. पहिल्यांदा आम्ही अटक केलेल्या त्यांच्या महिला अनुयायांकडे चौकशी करून पुरावे गोळा करू, त्यानंतरच पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  योगिनी सर्वज्ञपीठम आश्रमाच्या 9 आणि 10 वर्षांच्या दोन मुलांना त्रास दिला जात होता, तसेच बाल मजूर म्हणून त्यांच्याकडून काम करून घेतली जात होती. शहरातल्या एका फ्लॅटमध्ये त्यांना 10 दिवसांहून अधिक काळ बंधक बनवून ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्या दोन मुलांनीही अशाच प्रकारचा आरोप केला आहे.   केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डा (सीबीएसई)ने अहमदाबादमध्ये नित्यानंद आश्रमासाठी शाळेची जमिनी कोणाच्याही परवानगीशिवाय दिल्यानं गुजरात शिक्षा विभागाकडे एक रिपोर्ट मागितली आहे. बोर्डाची परवानगी न घेता स्वामी नित्यानंद आश्रमाला डीपीएस मणिनगर, अहमदाबादची जमीन देण्यासंद्रभात चौकशी करण्यासाठी राज्य शिक्षा विभागाला पत्र लिहिलं आहे.