शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'हे जग आम्हाला एकत्र येऊ देणार नाही', मुलीसह लेस्बियन कपलची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 10:45 IST

एका पेपर डिशवर लाल लिपस्टिकने या दोघींनी आत्महत्येचं कारण सांगितलं.

अहमदाबाद- गुजरातमधील एका लेस्बियन कपलने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या जोडप्याने त्यांच्यातील एकीच्या तीन वर्षीच्या मुलीलाही नदीत फेकून दिलं. सोमवारी ही घटना घडली आहे. दरम्यान, फायर ब्रिगेडच्या पथकाने आशा ठाकोर (वय 30) व भावना ठाकोर (वय 28) यांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. आशाची मुलगी मेघाला नदीतून बाहेर काढले तेव्हा तिचा श्वास सुरू होता. पण हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. आत्महत्येचं कारण या जोडप्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. ‘हे जग आम्हाला एकत्र येऊ देणार नाही. त्यामुळेच आम्ही आत्महत्या करत आहोत’, असं या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.एका पेपर डिशवर लाल लिपस्टिकने या दोघींनी आत्महत्येचं कारण सांगितलं. 'हे जग आपल्याला एकत्र राहू देणार नाही. आपण पुन्हा कधी भेटणार? पुढील जन्मातच आपण भेटू शकतो. पुढच्या जन्मात भेटूया. असंही सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आशा व भावना या अहमदाबाद जिल्ह्यातील राजोदा गावातील एका फॅक्टरीमध्ये नोकरी करत होत्या. दोघीही विवाहित असून दोघींची लग्नानंतर ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.दरम्यान, आशाचं दहा वर्षापूर्वी लग्न झालं असून तिला दोन मुली आहेत. भावनाचंही लग्न झालं असून तिला 14 व 13 वर्षीय अशी दोन मुलं आहेत.