शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल; स्वच्छता, टिकाऊपणाला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 07:05 IST

इमर्सन कमर्शियल ॲण्ड रेसिडेन्शियल साेल्युशन्स या कंपनीतर्फे जगातील नऊ देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.

नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या काळात ग्राहकांच्या सवयींमध्ये माेठा बदल झाल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्या आत्मसात करून आवश्यक बदल करण्याचे माेठे आव्हान विक्रेत्यांसमाेर आहे. नाशवंत वस्तू जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी माेठ्या प्रमाणावर शीतगृह उभारण्याची गरज सर्वेक्षणातून आलेल्या माहितीनंतर अधाेरेखित झाली आहे.

इमर्सन कमर्शियल ॲण्ड रेसिडेन्शियल साेल्युशन्स या कंपनीतर्फे जगातील नऊ देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून ग्राहकांच्या बदललेल्या सवयींची माहिती समाेर आली. त्यानुसार, काेराेनामुळे किमतीपेक्षा काही मूलभूत गाेष्टींबाबत ग्राहकांकडून काळजी घेण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. ग्राहकांमध्ये स्वच्छतेवर जास्त भर देण्यात येत आहे. चांगल्या शीतगृहांची साेय आहे की नाही, याकडेही ग्राहक लक्ष देतात. सुमारे ७२ टक्के लाेकांनी काेराेना महामारीनंतर सुपरमार्केट, हायपर मार्केट, किराणा दुकाने यांसारख्या पारंपरिक खरेदीकडे वळणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी ताजे पदार्थ पूर्वीप्रमाणे मिळतील, असा त्यांना विश्वास आहे, तर दुसरीकडे बहुतांश भारतीय आणि चिनी ग्राहकांनी मात्र ऑनलाइन किराणा आणि इतर पदार्थ ऑनलाइन माध्यमातून खरेदी यापुढेही कायम ठेवणार असल्याचे सांगितले. 

घरीच जेवण्यावर भर

काेराेनापूर्वीच्या काळात हाॅटेलिंगकडे जास्तीत जास्त लाेकांचा कल हाेता. परंतु, आता हाॅटेल्स उघडल्यानंतरही घरीच अन्न शिजवून खाण्यावर लाेकांचा भर असल्याचे आढळले आहे.  दक्षिण आफ्रिका, भारत, फिलिपाइन्स, ऑस्ट्रेलिया आणि इंडाेनेशियातील ६० ते ८० टक्के लाेकांनी रेस्टाॅरंटऐवजी घरीच जेवण्यास पसंती दिली आहे. ताजे अन्न खरेदीसाठीही माेठ्या प्रमाणावर ऑनलाइन माध्यमांचा उपयाेग करणार असल्याचे ५२ टक्के भारतीय सांगतात, तर सुपरमार्केट आणि माॅल्समध्ये स्वच्छता, दर्जा आणि अन्नाची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेत असल्याचे निरीक्षण ८२ टक्के लाेकांनी नाेंदविले आहे.  

टॅग्स :delhiदिल्ली