शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल; स्वच्छता, टिकाऊपणाला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 07:05 IST

इमर्सन कमर्शियल ॲण्ड रेसिडेन्शियल साेल्युशन्स या कंपनीतर्फे जगातील नऊ देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.

नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या काळात ग्राहकांच्या सवयींमध्ये माेठा बदल झाल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्या आत्मसात करून आवश्यक बदल करण्याचे माेठे आव्हान विक्रेत्यांसमाेर आहे. नाशवंत वस्तू जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी माेठ्या प्रमाणावर शीतगृह उभारण्याची गरज सर्वेक्षणातून आलेल्या माहितीनंतर अधाेरेखित झाली आहे.

इमर्सन कमर्शियल ॲण्ड रेसिडेन्शियल साेल्युशन्स या कंपनीतर्फे जगातील नऊ देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून ग्राहकांच्या बदललेल्या सवयींची माहिती समाेर आली. त्यानुसार, काेराेनामुळे किमतीपेक्षा काही मूलभूत गाेष्टींबाबत ग्राहकांकडून काळजी घेण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. ग्राहकांमध्ये स्वच्छतेवर जास्त भर देण्यात येत आहे. चांगल्या शीतगृहांची साेय आहे की नाही, याकडेही ग्राहक लक्ष देतात. सुमारे ७२ टक्के लाेकांनी काेराेना महामारीनंतर सुपरमार्केट, हायपर मार्केट, किराणा दुकाने यांसारख्या पारंपरिक खरेदीकडे वळणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी ताजे पदार्थ पूर्वीप्रमाणे मिळतील, असा त्यांना विश्वास आहे, तर दुसरीकडे बहुतांश भारतीय आणि चिनी ग्राहकांनी मात्र ऑनलाइन किराणा आणि इतर पदार्थ ऑनलाइन माध्यमातून खरेदी यापुढेही कायम ठेवणार असल्याचे सांगितले. 

घरीच जेवण्यावर भर

काेराेनापूर्वीच्या काळात हाॅटेलिंगकडे जास्तीत जास्त लाेकांचा कल हाेता. परंतु, आता हाॅटेल्स उघडल्यानंतरही घरीच अन्न शिजवून खाण्यावर लाेकांचा भर असल्याचे आढळले आहे.  दक्षिण आफ्रिका, भारत, फिलिपाइन्स, ऑस्ट्रेलिया आणि इंडाेनेशियातील ६० ते ८० टक्के लाेकांनी रेस्टाॅरंटऐवजी घरीच जेवण्यास पसंती दिली आहे. ताजे अन्न खरेदीसाठीही माेठ्या प्रमाणावर ऑनलाइन माध्यमांचा उपयाेग करणार असल्याचे ५२ टक्के भारतीय सांगतात, तर सुपरमार्केट आणि माॅल्समध्ये स्वच्छता, दर्जा आणि अन्नाची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेत असल्याचे निरीक्षण ८२ टक्के लाेकांनी नाेंदविले आहे.  

टॅग्स :delhiदिल्ली