शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘आप’चा वाढता टक्का... सा-याच पक्षांचा बुक्का!

By admin | Updated: February 11, 2015 02:18 IST

आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मंगळवारी इतिहास घडविताना आपल्या ‘झाडू’ने सर्वच पक्षांची सफाई केली

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मंगळवारी इतिहास घडविताना आपल्या ‘झाडू’ने सर्वच पक्षांची सफाई केली. दिल्ली विधानसभेवरही कमळ फुलविण्याचे स्वप्न पाहणारा आणि मोदी लाटेवर स्वार झालेली भारतीय जनता पार्टीही यातून सुटली नाही. अवघ्या तीन जागांवर त्यांला समाधान मानावे लागले आहे. फक्त दोन वर्षांच्या कालावधीत आम आदमी पक्ष म्हणजेच ‘आप’च्या मतदानाचा टक्का दिल्लीत ५४.३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. डिसेंबर २०१३मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तो ३३.०७ टक्के, तर २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ३२.०९ टक्के होता. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने ‘न भूतो’ असे यश मिळविताना सर्वच मतदानोत्तर चाचण्यांनाही खोटे ठरविले. ‘आप’ला बहुमत मिळेल, असे मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्र्ष असले तरी विरोधकांचे अक्षरश: पानिपत होईल, अशी अपेक्षा कुणीही केली नव्हती. खुद्द ‘आप’च्या नेत्यांनाही एवढे प्रचंड यश अपेक्षित नव्हते. २०१३च्या विधानसभा निवडणुकीत आपने २९.४९ टक्के मते मिळविताना २८ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला होता. ३१ जागा मिळविणाऱ्या भाजपाला ३३.०७ टक्के मते मिळाली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)