शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आजीबाईंनी राहुल गांधींना घरी बोलावले, पण दारात पोहोचताच घडलं असं काही, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 13:48 IST

Rahul Gandhi News: राहुल गांधी हे नुकतेच दिल्लीतील एका ठिकाणी गेले असताना त्यांना एका आजीबाईंनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्या निमंत्रणाचा स्वीकार करत राहुल  गांधी हे त्या आजींच्या घरी पोहोचले तेव्हा जे काही घडलं त्याची आता एकच चर्चा सुरू आहे.

लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आपल्या दौऱ्यांदरम्यान, सातत्याने सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेत असतात. त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करतात. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत बोलण्यासाठी सर्वसामान्य लोक खूप उत्सुक असल्याचं दिसून येतं. राहुल गांधी हे नुकतेच दिल्लीतील एका ठिकाणी गेले असताना त्यांना एका आजीबाईंनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्या निमंत्रणाचा स्वीकार करत राहुल  गांधी हे त्या आजींच्या घरी पोहोचले तेव्हा जे काही घडलं त्याची आता एकच चर्चा सुरू आहे.

त्याचं झालं असं की, राहुल गांधी यांनी हल्लीच दिल्लीतील एका केवेंटर्स स्टोअरला भेट दिली. यावेळी एका आजीबाईंनी त्यांना आपल्या घरी येऊन जाण्याची विनंती केली. या विनंतीचा मान राखत राहुल गांधी यांनी मी केवळ दोन मिनिटे घरी थांबेन असं सांगत निमंत्रणाचा स्वीकार केला. तसेच राहुल गांधी त्या आजीबाईंच्या घरी पोहोचले. मात्र राहुल गांधी हे जेव्हा त्या आजींच्या घरी आले तेव्हा आपल्या घराची चावी हरवली असल्याचं आजीबाईंच्या लक्षात आलं. त्यांनी चाचपून पाहिलं, पण त्यांच्याकडे घराची चावी नव्हती. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू आवरता आलं नाही.

दरम्यान, राहुल गांधी यांनी या स्टोअरला भेट दिल्यावर तिथे आलेल्या ग्राहकांसोबत चर्चा केली. तसेच कोल्ड कॉफीसुद्धा तयार केली. राहुल गांधी यांनी केवेंटर्सच्या सहसंस्थापकांकडून त्यांचा व्यवसाय, त्यांच्यासमोरील आव्हानं आणि भविष्यातील योजनांबाबत चर्चा केली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबाबत केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी लिहितात की, एका जुन्या कंपनीला नवी पिढी आणि नव्या बाजारासाठी कशा प्रकारे तयार केलं जाऊ शकतं? याबाबत केवेंटर्सच्या युवा संस्थापकांनी हल्लीच मला याबाबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. केवेंटर्ससारख्या कंपन्या आमच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. आपण यांना पाठिंबा देऊन प्रोत्साहन दिलं पाहिजे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसdelhiदिल्ली