शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आयडीबीआय बँक विक्रीस सरकारचा हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 02:24 IST

जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आलेली आहे. आयडीबीआय बँकेत एलआयसीची सर्वाधिक ४९.२ टक्के हिस्सेदारी आहे.

नवी दिल्ली : अनेक वर्षांच्या विचारमंथनानंतर आयडीबीआय बँकेच्या विक्रीस (स्ट्रॅटेजिक सेल) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यानिमित्ताने बँकिंग क्षेत्रात पहिल्यांदाच निर्गुंतवणूक धोरण वापरले जात आहे. आयडीबीआयमध्ये भारत सरकार आणि भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) यांची हिस्सेदारी असून, त्यातील किती हिस्सेदारी विकायची याचा निर्णय रिझर्व्ह बँकेशी विचार विनिमय करून नंतर घेतला जाईल.

जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आलेली आहे. आयडीबीआय बँकेत एलआयसीची सर्वाधिक ४९.२ टक्के हिस्सेदारी आहे. एलआयसीचे बँकेच्या व्यवस्थापनावरही नियंत्रण आहे. बँकेत केंद्र सरकारची ४५.५ टक्के हिस्सेदारी असून, सहप्रवर्तकाचा दर्जा आहे. सरकार जवळपास दोन दशकांपासून ‘आयडीबीआय’ला आपल्या विविध प्रयोगांसाठी वापरत आले आहे. वित्त मंत्रालयाचे नवनवे मॉडेल्स आयडीबीआयमध्ये आजमावले जातात.

एलआयसीची मान्यताएलआयसी बाेर्डाने एक ठराव संमत करून हिस्सेदारी विक्रीस मंजुरी दिली आहे. रणनीतिक खरेदीदाराकडून बँकेत भांडवल ओतले जाईल, अशी अपेक्षा आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला जाण्याचीही अपेक्षा आहे. यापुढे व्यवसाय निर्मितीसाठी बँकेला एलआयसी वा सरकारवर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही.

 

टॅग्स :bankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकLIC - Life Insurance Corporationएलआयसी