शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

सरकारचे आंदोलकांत फूट पाडण्याचे प्रयत्न, विरोधकांनीही उघडली आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 07:52 IST

Farmer News : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या मदतीने शेतकऱ्यांना वेगवेगळे बोलावून त्यांना आंदोलनातून दूर करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजल्यावर त्यांचे हे प्रयत्न उधळून लावण्यासाठी विरोधी पक्षांनीही आपले प्रयत्न सुरू केले आहेत.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न करीत असलेल्या सरकारच्या रणनीतीला उधळून लावण्यासाठी विरोधी पक्षांनीही नवी व्यूहरचना आखण्यासाठी आपापसांत चर्चा सुरू केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि हरयाणाचे  मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या मदतीने शेतकऱ्यांना वेगवेगळे बोलावून त्यांना आंदोलनातून दूर करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजल्यावर त्यांचे हे प्रयत्न उधळून लावण्यासाठी विरोधी पक्षांनीही आपले प्रयत्न सुरू केले आहेत.उच्चपदस्थ सूत्रांनुसार याचा एक भाग म्हणून बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या येथील सरकारी निवासस्थानी नेते एकत्र येत आहेत. या बैठकीला ज्या नेत्यांनी उपस्थित राहण्याची तयारी दाखविली त्यात राहुल गांधी, सीताराम येचुरी, डी. राजा, कानिमोझी यांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दलासह दुसरे पक्षही या बैठकीत भाग घेऊ शकतील. बुधवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली जाणार असून, त्यांना दिले जाणारे निवेदन तयार केले जाईल. एकीकडे काँग्रेस विरोधी पक्षांसोबत रणनीती बनवीत आहे. तर दुसरीकडे पक्षाने भूपेंद्र हुड्डा, सुनील जाखड यांच्यासह शेतकऱ्यांशी संपर्क असलेल्या नेत्यांनाही मैदानात उतरविले आहे. हे नेते त्यांच्याशी बोलून हे ठरवतील की, सरकारशी कोणत्याही भेटीत जोपर्यंत सरकार तिन्ही शेतकरीविरोधी कायदे परत घेणार नाही तोपर्यंत तडजोड करायची नाही. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “तिन्ही कायद्यांत सुधारणांना कोणतीही जागा नाही. सरकार ज्या सुधारणांच्या गोष्टी करते त्यासाठी संसदेचे अधिवेशन बोलवावे आणि चर्चा करावी. त्या आधी तिन्ही कायदे परत घ्यावे लागतील.”  आंदोलनास अमेरिकेत लोकप्रतिनिधींचा पाठिंबावॉशिंग्टन : भारतात नव्या कृती कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना अमेरिकेतील अनेक लोकप्रतिनिधींनी पाठिंबा देऊन त्यांना शांतपणे निदर्शने करू द्यावीत, असे आवाहन केलेे. विदेशी नेत्यांनी दिलेला हा पाठिंबा आणि आवाहन हे ‘चुकीच्या माहितीवर’ आणि ‘अनावश्यक’ असल्याचे आणि लोकशाही असलेल्या देशातील हा विषय अंतर्गत आहे, असे भारताने म्हटले. काँग्रेसचे डौ लामाल्फा सोमवारी म्हणाले की, “भारतातील पंजाबी शेतकरी उपजीविकेसाठी लढत असून सरकारचे दिशाभूल करणारे नियम, हातचलाख्या यांच्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीPunjabपंजाब