शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाण पुलाबाबत शासनाने मनपाकडून मागविला अहवाल

By admin | Published: March 15, 2016 12:34 AM

जळगाव: खासदार ए.टी. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जिल्‘ातील चार रेल्वे उड्डाण पुलांसाठी पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविली असून राज्यशासनाने उर्वरीत ५० टक्के खर्च करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार खासदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने मनपा हद्दीतील पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपुलांबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला आहे. याबाबतचे पत्र सोमवारी मनपाला प्राप्त झाले.

जळगाव: खासदार ए.टी. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जिल्‘ातील चार रेल्वे उड्डाण पुलांसाठी पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविली असून राज्यशासनाने उर्वरीत ५० टक्के खर्च करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार खासदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने मनपा हद्दीतील पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपुलांबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला आहे. याबाबतचे पत्र सोमवारी मनपाला प्राप्त झाले.
शहरातील रेल्वे उड्डाण पुलांसाठी मनपाकडून पाठपुरावा सुरू होता. खासदार ए.टी. पाटील यांनी मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रेल्वेच्या निधीतून या रेल्वे उड्डाण पुलांचे काम करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन तत्कालीन महापौर राखी सोनवणे व उपमहापौर सुनील महाजन यांना दिले होते. त्यानुसार मनपाची विशेष सभा बोलवून या उड्डाणपुलांसाठीचा ठरावही करून देण्यात आला होता. त्याअनुषंगाने केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल व असोदा रेल्वे उड्डापुलाचे तसेच जिल्‘ातील कजगाव ता.भडगाव या रेल्वे उडडाणपुलांच्या कामांना मंजुरी देत निम्मा खर्च रेल्वे मंत्रालय करेल. उर्वरित खर्च राज्य शासनाने करावा, असे कळविले होते. त्यानुसार खासदार ए.टी. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ८ जून २०१५ रोजी पत्र देऊन हा५० टक्के खर्च राज्य शासनाने उचलण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्याअनुषंगाने शासनाकडून मनपाला शहराच्या हद्दीतील पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपुलांबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.